Explore topic-wise MCQs in Testing Subject.

This section includes 657 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your Testing Subject knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

1.

‘काळाची पावले ओळखून बाळासाहेबांनी आपल्या मुलाला-विश्वजितला आंतरधर्मीय विवाहासाठी परवानगी दिली - या वाक्यातील काळाची पावले' या शब्दासाठी पुढील कोणता पयायचा

A. अतिशय राग येऊन
B. बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून
C. काळाला घाबरून
D. विश्वजितने टाकलेले पाऊल पाहून
Answer» C. काळाला घाबरून
2.

. खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा- ‘मुलांना फुलासारखे जपावे.

A. प्रथमा
B. चतुर्थी
C. षष्ठी
D. पंचमी
Answer» C. षष्ठी
3.

. Fill the blank with the most appropriate of the words given below. The teacher marked the student's .... in the attendance register.

A. presenty
B. presentee
C. presence
D. present
Answer» D. present
4.

खालील उतारा वाचून प्रश्न क्र. 112 ते 116 ची उत्तरे द्या. आपण झाडे को पूजतो? अर्थात् इतर वस्तूंची पूजा करण्यास जी कारणे असतील तीच झाडांची पूजा करण्यासही असली पाहिजेत. जो मनुष्य स्वतः पराक्रमी आहे, किंवा ज्याचा पराक्रमी पुरुषाशी कोणत्याही प्रकारचा संबंध आहे, अथवा ज्यापासून लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित होत आहे, अशा प्रकारच्या मनुष्याला बहुधा लोकांत मान मिळतो. हाच मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात; व ही पूजा करण्याची बुद्धी आपल्या अंतकरणात उत्पन्न झाली म्हणजे आपण तिला पूज्यबुद्धी म्हणतो. वड, पिंपळ, उंबर, आपटा, शमी, तुळस, बल --वगैरे झाडांविषयी आमच्या मनांत जी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली आहे ती वर थोडक्यात सांगितलेल्या कारणांपैकी कोणत्या तरी कारणांनी उद्भवली असावी यात संशय नाही. जिरेनिअमप्रमाणे तुळशीत हवा स्वच्छ करण्याचा गुण फार आहे, म्हणून आम्ही सारे तिचे भक्त बनलो आहो किंवा, सर टी. माधव रावांनी एकदा सुचविल्याप्रमाण बेल, तुळस आणि गवती चहा याचा चहा ऊर्फ गोडा काढा रोज सकाळी घेतल्यास वातपित्त कफाची विशेष बाधा न होता प्रकृती साफ राहण्यासारखे गुण तीत आहेत, म्हणून आम्ही तिला देवांच्या पूजेतील एक अत्यावश्यक द्रव्य केले आणि सर्व ऋतूत बायकांना तिच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास लाविले, हे निश्चयान सांगता येत नाही; तथापि एवढे खरे आहे की, ह्या झाडांच्या अंगच्या कसल्या तरी चांगल्या गुणाबद्दल त्याला आमच्या घरात व देवळात इतके महत्त्वाचे स्थान मिळाले असावे! वड, पिंपळ, उंबर वगैरे मोठ्या गद छायचा झाडे आहेत, आणि त्यांपासून पांथांस व इतरास मोठे सुख होते म्हणून त्यास देवत्व प्राप्त झाले असावे असे प्रथमदर्शनी वाटण्याचा संभव आहे. पण वास्तविक कारण तसे दिसत नाही, तसे असेल तर आबा, बकुळ, फणस वगैरे दाट छायेची झाडे पूज्य का झाली नाहीत? आंबा व फणस छायेला चांगले असून खायलाही काही वाईट नाहीत! तेव्हा फायद्याच्या दृष्टीने हीं झाडे विशेष पूज्य व्हायला पाहिजे होतीं. 113.वातपित्त कफाची विशेष बाधा कशामुळे होत नाही ?

A. बेल, तुळस आणि गवती चहा यांच्या काढ्यामुळे
B. औषध उपचार घेतल्यामुळे
C. सर्दी झाल्यामुळे
D. ताप आल्यामुळे
Answer» B. औषध उपचार घेतल्यामुळे
5.

‘तू एवढ्या भाकरी कराव्यात'- या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.

A. आख्यात
B. वाख्यात
C. ताख्यात
D. लाख्यात
Answer» C. ताख्यात
6.

Following are the names of Revivalists. One of them was of different views. Spot the odd man out :

A. Swami Dayananda
B. Annie Besant
C. V.R. Shinde
D. Swami Vivekananda
Answer» D. Swami Vivekananda
7.

If you _ me some money, I _ buy a scooter. Which of the following options can fill in the blanks in the above sentence?

A. give, will
B. gave, may
C. given, will
D. gives, would
Answer» B. gave, may
8.

Consider the following statements about the flaws in the composition and working of theElection Commission :(a) Constitution is silent about the qualifications of the Chief Election Commissioner.(b) The President while acting on the advice of Council of Ministers may appoint a person on the basis of political considerations.(c) The Constitution is silent about the number and qualifications of Regional Election Commissioners.(d) Commission has no right to recruit and regulate the conditions of service of its secretarial staff.Choose the right combination of correct statements :

A. (a) alone correct
B. (a) and (b) are correct
C. (a), (b) and (c) are correct
D. All are correct
Answer» E.
9.

सुची अ व सुची ब मधील जोडया जुळवा :सुची अ (a) भारतीय जनता पक्ष(b) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(c) भारतीय साम्यवादी पक्ष(d) शिवसेनासुची ब(i) इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस(ii) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस(iii) भारतीय कामगार सेना(iv) भारतीय मजदूर संघ

A. (a) - (iv)(b) - (i)(c) - (ii)(d) - (iii)
B. (a) - (i)(b) - (iii)(c) - (iv)(d) - (ii)
C. (a) - (ii)(b) - (iv)(c) - (iii)(d) - (i)
D. (a) - (iii)(b) - (ii)(c) - (i)(d) - (iv)
Answer» B. (a) - (i)(b) - (iii)(c) - (iv)(d) - (ii)
10.

शेजा-यांशी चांगल्या त-हेने वागण्याची पद्धत म्हणजे ....।

A. पाजारधर्म
B. शेजारधर्म
C. नातेधर्म
D. गोतेधर्म
Answer» C. नातेधर्म
11.

पुढील पर्यायांतून अनेकार्थी शब्दगट' शोधा.

A. वात, संधिवात .
B. वायू, पाहिजे
C. स्नायू, आमवात
D. वारा, हवाई
Answer» C. स्नायू, आमवात
12.

“I am going to _ office.” Pick out the correct article to be filled in the gap.

A. a
B. an
C. ther
D. no article
Answer» D. no article
13.

‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे.' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

A. संकेतार्थी
B. स्वार्थी
C. आज्ञार्थी
D. विध्यथी
Answer» E.
14.

'या वयात तुला असे बोलणे शोभत नाही.' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

A. भाववाचक नाम
B. विशेष नाम
C. धातुसाधित नाम
D. सामान्य नाम
Answer» D. सामान्य नाम
15.

‘मांजराकडून उंदीर मारला गेला', या वाक्यातील कर्ता कसा आहे?

A. चतुर्थ्यन्त
B. शब्दयोगी अव्ययान्त
C. सविकरणी तृतीयान्त
D. प्रथमान्त
Answer» C. सविकरणी तृतीयान्त
16.

'स, ला, ते, ....' ही प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?

A. द्वितीया-चतुर्थी
B. तृतीया-चतुर्थी
C. पंचमी-षष्ठी
D. षष्ठी-सप्तमी
Answer» B. तृतीया-चतुर्थी
17.

वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष, लिंग व वचन याबाबतीत अन्वय किंवा अनन्वर म्हणजे

A. प्रातिपदिक
B. धातूरुपेश
C. वाक्य पृथक्करण
D. प्रयोग
Answer» E.
18.

Identify the word having the prefix that denotes the meaning 'across'

A. multinational
B. inter-city
C. transatlantic
D. outside
Answer» D. outside
19.

दुर्लक्ष करणे' या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता?

A. कान टोचणे
B. कानाडोळा करणे
C. कानात तेल घालून झोपणे
D. कानाला खडा लावणे
Answer» C. कानात तेल घालून झोपणे
20.

संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तिंच्या नियुक्त्या 15 ऑगस्ट 1947 पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या हात होत्या ? (a) रेल्वे (b) सीमा शुल्क (c) आय कर (d) डाक व तार पर्यायी उत्तरे :

A. (a), (b) व (c)
B. (b), (c) व (d)
C. (a), (b) व (d)
D. (a), (c) व (d)
Answer» D. (a), (c) व (d)
21.

हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.

A. साधित विशेषण
B. परिणाम दर्शक विशेषण
C. नामसाधित विशेषण
D. अविकारी विशेषण
Answer» D. अविकारी विशेषण
22.

What did the Central Government initiate the Accelerated Irrigation Benefit Programme (AIBP) in 1996-97 for ?

A. For extending financial assistance to dry land farmers
B. Extending financial assistance to undertake new minor irrigation projects
C. Extending financial assistance to undertake multipurpose irrigation projects
D. Extending financial assistance for the completion of incomplete irrigation schemes
Answer» E.
23.

The Inter Ministerial Group on Inflation had suggested exempting vegetables and fruits from the purview of APMC Act. In this respect which of the following is correct:(a) To encourage investment in supply chain(b) To promote investment in development of backend infrastructure by private sector(c) To permit foreign direct investment in retail sector(d) To develop integrated value chain

A. (a), (b) and (c)
B. (a), (c) and (d)
C. (a), (b) and (d)
D. (a) and (d)
Answer» D. (a) and (d)
24.

. ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास .... वाक्य म्हणतात.

A. संयुक्त वाक्य
B. केवल वाक्य
C. मिश्र वाक्य
D. जोडाक्षरयुक्त वाक्य
Answer» B. केवल वाक्य
25.

एका केवल वाक्यात रूपांतर करा. हे लोकशाहीचे युग आहे. वेळीच जागे व्हावे.'

A. हेकशाहीचे युग असल्याने वेळीच जागे व्हावे.
B. लोकशाही युगात वेळीच जागे व्हावे.
C. वेळीच जागे व्हावे कारण हे लोकशाहीचे युग आहे.
D. ह्या लोकशाहीच्या युगात वेळीच जागे झालेले चांगले.
Answer» B. लोकशाही युगात वेळीच जागे व्हावे.
26.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा. दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहीत नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हि-यालासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी द:खे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये? शिवाय असे पाहा, जगात दु:खे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात-अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व. त्याचप्रमाणे दु:ख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे असे तुम्हाला नाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहीत आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही ? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे असे का मानावे ? 85. चंद्राला महत्त्व कुणामुळे प्राप्त होते ? |

A. सूर्यामुळे
B. प्रकाशामुळे
C. लोकांमुळे
D. अंधारामुळे
Answer» E.
27.

प्रश्न क्रमांक 121 ते 125 पुढील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. | आगरकर बुद्धीखेरीज अन्य कोणताही मानदंड मानत नव्हते. समाजसुधारणांचे समर्थन करताना स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. नीतिमान नागरिकत्व आणि सदाचरणी समाज यांच्या निर्मितीसाठी धर्म आणि ईश्वर यांची आगरकरांना आवश्यकता वाटत नव्हती. जीवनातील सर्व सद्गुण हे धर्मापूर्वीच अस्तित्वात होते. धर्माने त्याचे फक्त ग्रथन आणि प्रतिपादन केले; पण या प्रतिपादनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या. आगरकर अज्ञेयवादी असल्यामुळे पूर्वजन्म, पुनर्जन्म या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. वर्णव्यवस्था, जातिसंस्था, अस्पृश्यता या गोष्टी स्वप्नातही त्यांना रुचल्या नाहीत. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन' हा त्यांनी परमपुरुषार्थ मानला. मात्र, त्यांच्या ‘सुखवर्धन' या संकल्पनेचा अनेकांनी विपर्यास केला. विवेकी आणि नीतिमान वर्तनामुळे लाभणारे मानसिक समाधान हे आगरकरांच्या लेखी ऐहिक सुख होते. अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' असे म्हणणा-या संतांची आणि आगरकरांची आनंदसाधना सारखीच होती. 125. 'ऐहिक सुखवर्धन' म्हणजे

A. भौतिक सुखवृद्धी
B. पारमार्थिक विकास
C. ऐंद्रिय सुखवर्धन
D. अलौकिक अनुभव
Answer» B. पारमार्थिक विकास
28.

To start the proceedings of the lower house of the state of Maharashtra the lower house should have :

A. 30 members
B. members more than half
C. 10 members
D. 29 members
Answer» E.
29.

प्रश्न क्रमांक ११६ ते १२० : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास, निवृत्तिनाथ, एकनाथ असे अनेक सत झाले, त्यापैकी रामदास याचे वेगळेपण राष्ट्रभक्ती व देशप्रेम याबाबत उठन दिसते. त्यांनी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजाचे जवळून निरीक्षण केले आणि त्यास बलोपासनेचा संदेश दिला. हनुमताची मंदिर गावोगावी स्थापन केली. भक्तीबरोबरच संघटित बळाची भावना समाजात निर्माण केली. इतर संतानी समाजाला सदाचार व परमेश्वर भक्ती याचा मार्ग दाखविला. त्यामुळेच आजही लाखो वारकरी ऊन, पाऊस वे इतर अडचणींची तमा न बाळगता, भक्तिरसाचा आनंद लुटीत पंढरीला जातात, संतांनी केलेल्या रचना अमर आहेत. एकनाथांचे भागवत व भारुडे, समर्थ रामदासांचा दासबोध व मनाच श्लोक, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तर तुकोबांची गाथा या ग्रंथांना तोड नाही. संत नामदेवांनी उत्तर भारतात भ्रमती केली. त्यांच्या काही रचना शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथसाहिब' यात समाविष्ट आहेत. शरीर आणि मन या दोन्हींना शुद्ध व पवित्र करण्याचे सामर्थ्य सर्वच संतांच्या रचनांमध्ये आहे. 118.कोणत्या संतांच्या कार्यात अन्य संतांच्या कार्याहून वेगळेपण आढळते ?

A. तुकाराम
B. ज्ञानेश्वर
C. एकनाथ
D. रामदास
Answer» E.
30.

Substitute the underlined term with the most suitable word. Be that as it may, I have decided to make the trip.

A. Nevertheless
B. Therefore
C. Although
D. Consequently
Answer» B. Therefore
31.

खालील शब्दातील योग्य वर्णरचना कोणती? ‘वृध्यादेश |

A. व् + ऋ + द् + ध + ई + आ + इ + ए + श् + अ
B. व् + ऋ + इ + ध् + इ + आ + ६ + ए + श् + अ
C. व् + ऋ + ६ + ध् + ई + अ + द + ए + श + अ
D. व् + ऋ + द + ध + इ + अ + द + ए + श् + अ
Answer» B. व् + ऋ + इ + ध् + इ + आ + ६ + ए + श् + अ
32.

NABARD came into existence as an apex refinancing institution because :

A. Role of ARDC was indequate and insufficient
B. NCDC failed to achieve laid down objectivies
C. ACD was unable to handle increased credit demand
D. None of the above
Answer» B. NCDC failed to achieve laid down objectivies
33.

Politicians generally follow a fabian policy in order to keep everyone satisfied. Choose the correct meaning of the underlined part

A. policy of delaying decisions
B. policy of quick decisions
C. policy of favourable decisions
D. policy of fair decisions
Answer» B. policy of quick decisions
34.

बैल गेला अन् झोपा केला' या म्हणीचा यथार्थ सांगा.

A. एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे.
B. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे
C. बैल मेल्यावर निवारा करणे.
D. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे.
Answer» B. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे
35.

पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा.

A. कवी
B. कान
C. चाक
D. सासरा
Answer» B. कान
36.

Employees ' State Insurance Cooperation under ESI Act 1948 is an autonomous body under which Ministry ?

A. Ministry of Personnel, Public Grievances and Pensions
B. Ministry of Labour and Employment
C. Ministry of Commerce and Industry
D. Ministry of Social Justice and Empowerment
Answer» C. Ministry of Commerce and Industry
37.

The state government introduced the 'Krushi Sanjivani Scheme' in the year 2010 to help Indian farmers. What is the basic objective of this scheme ?

A. Research and experimentation in the field of agriculture
B. To clear farmers debts
C. To subsidise insecticides and make them easily available
D. To minimise the burden of electricity bills on farmers
Answer» E.
38.

इंग्रजी शासनाने 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?

A. राजाराम मोहन रॉय
B. बाळशास्त्री जांभेकर
C. दादोबा पांडुरंग तर्खडकर
D. भाऊ महाजन
Answer» C. दादोबा पांडुरंग तर्खडकर
39.

पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. केवळ तंत्रजीवी आणि तटस्थ संशोधन भारतासारख्या गरीब देशात परवडणार नाही. काही तरी भूमिका असायलाच हव्यात संशोधनासाठी आणि संशोधकांना. १९९१ पासून अर्थव्यवस्था बदलल्याबरोबर राजकारणात पालट झाला आणि त्याचा शिक्षणविषयक सर्व घटकांवर परिणाम झाला. पीएच. डी. ला प्राप्त झालेले संवग व अगंभीर रूप गेल्या अठरा वर्षांत अधिकच उग्र झाले. औद्योगिक म्होरक्यांनी शिक्षणाचा तोंडवळा बदलायचा चग। बांधला आहे. त्यांना हवा तसा शिक्षित वर्ग ते घडवू पाहत आहेत. संशोधन काय करता व निष्कर्ष कसे काढता यापेक्षा संशोधनाचे तंत्र, भाषा, योजना कशा आत्मसात करता यावर भर दिला जात आहे. बाजाराला त्याच्या विस्ताराच्या योजना संशोधनाशिवाय, म्हणजे शास्त्रोक्त संशोधनाशिवाय, पुच्या करता येत नाहीत. सबब, संशोधनपद्धती महत्त्वाची, निष्कर्ष तेवढे कसेही वळवून घेतले की चालते, असा छुपा कार्यक्रम बोकाळला आहे. । अॅडम स्मिथ तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते तर डेव्हिड रिकार्डो एक व्यावसायिक आणि वित्तीय अभ्यासक होते. त्यांच्यात किंचित नि:पक्षपातीपणा असल्यामुळे त्यांना भांडवलशाहीचे भलेबुरे परिणाम ज्ञात होते. परंतु अलीकडे आटापिटा कशाचा चालला आहे? “नवउदारवादी अर्थशास्त्र तटस्थ नसते. विषमता, बेरोजगारी, दारिद्र्य आणि वेतन यांविषयीचे त्यांचे विश्लेषण अत्यंत चुकीचे व सर्व परीक्षांत नापास ठरणारे असते. तरी देखील दरवर्षी हेच विश्लेषण दैवी सत्य असल्यासारखे कित्येक पाठ्यपुस्तकांतून अवतरत राहते.... हार्वर्ड विद्यापीठात जा किंवा युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोत जा अथवा स्टॅनफर्ड विद्यापीठात जा, तुम्हाला अर्थशास्त्रातील नोबेल विजेते झळकताना सापडतील. पण या विद्यापीठात असे किमान पाच अर्थशास्त्रज्ञ शोधून दाखवा ज्यांचा नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अॅग्रिमेण्टला, जागतिक बँकेला किंवा विश्व व्यापार संघटनेला विरोध आहे. या विद्यापीठांच्या परिसरात असे पाच अर्थशास्त्री दाखवा, जे कामगार संघटनेचे म्हणजे वेतन, साम्राज्यवाद यांसाठी झगडणारे व आपली कौशल्ये त्याविरुद्ध वापरणारे किंवा बालकामगार आणि अतिश्रम यांच्या समर्थनार्थ काहीही सबबी न सांगणारे संघटनांचे पाठीराखे असतील. धनाढ्य आणि बलाढ्य यांना सल्ले देण्याचे आकर्षक काम न करणारे पाच पूर्णकालीन अर्थशास्त्री प्राध्यापकही दाखवा.... शीतयुद्धाच्या हिंस्रपणामुळे नवउदारमतवादी अर्थशास्त्राला विरोध करणा-यांना श्रोते मिळणे अशक्य होऊन बसले यात आश्चर्य काही नाही. जहाल अर्थशास्त्रज्ञांना विद्यापीठांमधून हाकलण्यात आले आणि अध्यापक म्हणून त्यांचे जिणे मुश्कील करण्यात आले. अर्थशास्त्रीय अभ्यासक्रमांमधून जहाल कल्पना हटविण्यात आल्या. तिरस्कार करण्यासाठी मात्र ठेवल्या. जहाल अर्थशास्त्र हा शास्त्राचा अभ्यास नसून पोथीबंद विचारांचा भाग आहे, असा नवउदारमतवादी अर्थशास्त्रज्ञांचा दावा होता. १९६० उजाडता अमेरिकेत पूर्णकालीन जहालस्त्री प्राध्यापक एकमेव होता, तो म्हणजे पॉल बरान. या बरानला पूर्णपणे एकाकी पाडण्यात आले आणि त्याचा एवढा छळ झाला की, तो आजारीच पडला." 58. बाजाराच्या विकासासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते?

A. तंत्रजीवी संशोधन
B. शास्त्रोक्त संशोधन
C. जहाल अर्थशास्त्र
D. आर्थिक संघर्ष
Answer» C. जहाल अर्थशास्त्र
40.

'मला जिना चढवतो' या वाक्यातील प्रयोग कोणता?

A. कर्तरी प्रयोग
B. कर्मकर्तरी प्रयोग
C. शक्य कर्मणी
D. समापन कर्मणी
Answer» D. समापन कर्मणी
41.

God helps __ who ____ themselves. Choose from the following options to fill in the blanks in the above sentence.

A. they, help
B. him, helps
C. those, help
D. those, helps
Answer» D. those, helps
42.

‘ओढा' या शब्दाचे लिंग ओळखा.

A. पुल्लिग
B. स्त्रीलिंग
C. नपुंसकलिंग
D. यापैकी नाही
Answer» B. स्त्रीलिंग
43.

Direction for Question Nos. 149 to 153 : Read the following passage and answer the questions given below. Mohan Lal was a sprightly 22 when Hell descended near his home. A resident of a locality adjacent to the infamous Union Carbide factory, he was sleeping when his four-year old son woke him. Tears were streaming down the boy's eyes, but he wasn't crying. Bleary eyed, he glanced at the clock: it was a little past midnight. It was then that he smelt a strange smell. Could an LPG cylinder have leaked somewhere? Seeing his son desperately rub his eyes, and break out into a wracking cough got him worried. Something was clearly wrong. It was only when his wife, son and he dashed outside that reality dawned. Poisonous gas had leaked from one of the storage tanks inside the factory. It was 42 tons of methyl isocynate (MIC). Within 20 minutes at the most, the damage was done. That fateful night of December 2-3 twenty years ago wrecked his life, that of his family's and of hundreds of others. A frequent visitor at the office of the Bhopal Gas Peedit Mahila Udyog Sanghatan (which has been fighting for the rights of sufferers), Mohan Lal used to run a lucrative business selling garam masala. It fetched him nearly Rs. 5,000/- every month. He also owned three tenements. Today the better part of his month (20 out of 30 days) is spend in a hospital. He can't work anymore. Even the slightest exertion makes him breathless. An asthma attack can come any time. Treatment gives only temporary relief. So who runs the family? His wife (who is also partially affected) earns a couple of hundred rupees. The elder boy has a job at a bangle shop, and the younger, barely 12 runs errands at a tea shop. Two of the three houses he owned were sold to meet family expenses. But this could not prevent him from piling up debts of nearly Rs. 90,000/- over the years. He knows he can never return this money. As against this, Rs. 25,000/- is all the compensation he has received till date. And that too way back in 1995. He appealed twice, once to the Lok Adalat, and then to the Kalyan Ayog, over the poor handout. Both appeals were rejected on the plea that they were time-barred. But wasn't some help on its way again with the Supreme Court order to disburse the sum lying in its custody? It won't make much difference since another instalment of Rs. 25,000/ is the maximum that he will get, in keeping with the agreed norms. So how does Mohan Lal plan to live out the rest of his life ? “God only knows!" comes the plaintive reply. 149. . When did the Bhopal Gas tragedy take place ?

A. Twenty years back
B. On the night of December 2-3, 1984
C. In 1995
D. On the night of December 2-3, 1985
Answer» B. On the night of December 2-3, 1984
44.

(a) Nirmal Bharat Abhiyaan aims to provide sanitation for all rural household by 2022(b) The scheme covers construction of toilets in schools and Anganwadis in rural areas.(c) Nirmal Gram Puraskars are given only to sarpanch for effective implementation of the scheme.Which of the statements are true ?

A. All are correct
B. (a) and (b) are correct
C. (a) and (c) are correct
D. None of the above
Answer» C. (a) and (c) are correct
45.

Question Nos. 154-158 : Read the following passage carefully and answer the question given below in the context of the passage : When the Chinese began to develop their public health services in 1949, they decida that their main aim would be to prevent disease occurring. One part of their public rican programme was to teach the people simple health rules such as the importance of drinking pure water and of getting rid of household rubbish. Chairman Mao's war on flies, mosquitos and rats may have been regarded by the rest of the world as a joke, but the fact is that it is difficult to find a housefly in China these days. As a result, it is now possible to control the spread of some of the diseases which, twenty-five years ago, they carried from house to house and from village to village. e Unlike the rest of the world, China now seems to have enough doctors. Neither the city nor the village hospitals seem to be over-crowded. The explanation is that most medical care in China is provided by the barefoot doctors'. Consequently, only the difficult cases find their way to the local hospitals and even fewer are passed on to the specialized hospitals tor. treatment.. The barefoot doctors seem to have caught the imagination of people in the West. But they are not doctors, nor do they generally go barefoot; they are simply health workers at the lowest level of the medical organization. 154. The main aim of the public health programme of the Chinese Government was to –

A. remove the causes of disease
B. provide pure drinking water
C. educate the people.
D. wage a war on flies.
Answer» B. provide pure drinking water
46.

'टाणादाण' या शब्दाचा वाक्यात योग्य प्रकारे वापर करा.

A. त्याने दाणादाण करून धान्य गोळा केले.
B. राम दाणादाण पाय वाजवून निघून गेला.
C. पानिपतच्या युद्धात मराठी सैन्याची दाणादाण उडाली.
D. पुजारी दाणादाण घंटा वाजवत पूजा करतो.
Answer» D. पुजारी दाणादाण घंटा वाजवत पूजा करतो.
47.

Find out the correct form of pronoun of the underlined word. He himself told me about you.

A. Reflexive
B. Emphatic
C. Relative
D. Demonstrative
Answer» C. Relative
48.

'यशोधन' या शब्दाचा संधीप्रकार ओळखा.

A. स्वरसंधी
B. व्यंजनसंधी
C. विसर्गसंधी
D. पूर्वरूपसंधी
Answer» D. पूर्वरूपसंधी
49.

यशदा' खालील पदव्युत्तर पदविकेचे आयोजन करते; (a)शहरी व्यवस्थापन (b)ग्रामीण व्यवस्थापन (c)बाल कामगार (d)आपत्ती आणि संकट व्यवस्थापन पर्यायी उत्तरे :

A. फक्त (a)
B. (a) आणि (b)
C. (a),(b) आणि (c)
D. (a),(b),(c) आणि (d)
Answer» D. (a),(b),(c) आणि (d)
50.

Read the following passage and answer the following questions (180-184) on it : It was March 25, 1998. That was the day when our School Anniversary was celebrated. The Governor was invited to be the Chief Guest. Like many of my schoolmates I was very busy making arrangements for the function. We decorated the school, particularly the auditorium, as well as we could. The auditorium, where the function was to be held, looked like a fairyland. Just at the stroke of five the Governor's car entered the school campus. Accompanied by the Principal, the Vice-Principal and the President of the Students' Union, the Chief Guest went to the dais and took his seat. In his valedictory speech the Governor stressed the impor tance of discipline among puplis. The next item on the programme was distribution of prizes, which I had been eagerly awaiting. I was one of those who were to be awarded prizes on the occasion. I came in first in elocution competition. When my name was called I felt a thrill of joy. When I was receiving my prize, I heard the audience clapping. I shivered when the Governor shook my hand while giving me the prize. I thought it was a dream. When I felt the prize and looked at it, I realized that it was a reality. It was a book entitled “Lives of Great Men.' That has been an important day in my life-a day which I can never forget. Whenever I see that book, it takes me back to the memorable day. I have read the book several times and every time I read it, it drives home H.W. Longfellow's well-known lines “Lives of great men all remind us we can make our lives sublime ...183. . How many persons went to the dais?

A. One
B. Two
C. Three
D. Four
Answer» E.