1.

प्रश्न क्रमांक ११६ ते १२० : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास, निवृत्तिनाथ, एकनाथ असे अनेक सत झाले, त्यापैकी रामदास याचे वेगळेपण राष्ट्रभक्ती व देशप्रेम याबाबत उठन दिसते. त्यांनी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजाचे जवळून निरीक्षण केले आणि त्यास बलोपासनेचा संदेश दिला. हनुमताची मंदिर गावोगावी स्थापन केली. भक्तीबरोबरच संघटित बळाची भावना समाजात निर्माण केली. इतर संतानी समाजाला सदाचार व परमेश्वर भक्ती याचा मार्ग दाखविला. त्यामुळेच आजही लाखो वारकरी ऊन, पाऊस वे इतर अडचणींची तमा न बाळगता, भक्तिरसाचा आनंद लुटीत पंढरीला जातात, संतांनी केलेल्या रचना अमर आहेत. एकनाथांचे भागवत व भारुडे, समर्थ रामदासांचा दासबोध व मनाच श्लोक, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तर तुकोबांची गाथा या ग्रंथांना तोड नाही. संत नामदेवांनी उत्तर भारतात भ्रमती केली. त्यांच्या काही रचना शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथसाहिब' यात समाविष्ट आहेत. शरीर आणि मन या दोन्हींना शुद्ध व पवित्र करण्याचे सामर्थ्य सर्वच संतांच्या रचनांमध्ये आहे. 118.कोणत्या संतांच्या कार्यात अन्य संतांच्या कार्याहून वेगळेपण आढळते ?

A. तुकाराम
B. ज्ञानेश्वर
C. एकनाथ
D. रामदास
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs