Explore topic-wise MCQs in Testing Subject.

This section includes 657 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your Testing Subject knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

1.

खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्न क्रमांक 116 ते 120 ची उत्तरे द्या. आई प्रेम करते, हे ब-याच जणांना माहीत असेल; परंतु आई आपणास शिक्षण देऊन आपले शील बनवित असते, हे फारच थोड्यांना कळत असते. जगात जी जी मोठी माणसे होऊन गेली, त्यांच्या मोठेपणाला त्यांच्या माताच ब-याच अंशी कारणीभूत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रभक्तीचे बाळकडू त्यांच्या आईनेच पाजले होते, असे आता इतिहासावरून सिद्ध झाले आहे. शाळांमध्ये आपणास जे शिक्षण मिळते, ते विशेषकरून बुद्धीची वाढ होण्यास उपयोगी पडते; परंतु खरा मोठेपणा शीलावर अवलंबून असतो व शील-संवर्धनाचे शिक्षण मुख्यत्वेकरून माता आपणास देत असते. म्हणून माता हा आपला गुरू आहे. हिंदू धर्मातील साधुसंतांना माता ही प्रेममूर्ती आहे, हे तत्त्व इतके पटले होते की, परमेश्वर व भक्त यांमधील अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध दाखविण्यासाठी ते परमेश्वराला आई म्हणून हाक मारतात. मातेइतकी प्रेमळ व्यक्ती जगात दुसरी कोणीही नाही. उता-याचा मुख्य विषय कोणता आहे?

A. खरे शिक्षण
B. जिव्हाळ्याचा संबंध
C. मातेचे मोठेपण
D. भक्तिभावना
Answer» D. भक्तिभावना
2.

घरात जा व पाणी आण, वरील वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

A. मिश्र वाक्य
B. संयुक्त वाक्य
C. शुद्ध वाक्य
D. गौण वाक्य
Answer» C. शुद्ध वाक्य
3.

सादर हा सामासिक शब्द कोणत्या समास-प्रकारातील आहे?

A. बहुव्रीही
B. सहबहुव्रीही
C. षष्ठी
D. कर्मधारय
Answer» C. षष्ठी
4.

Identify the group of words spelt correctly :

A. digresion, equilibrium, dilemma, equivalent.
B. digression, equilibrium, dilemma, equivalent.
C. digression, equillibrium, dilemma, equivelent,
D. digression, equilibrium, dilema, equivelent.
Answer» C. digression, equillibrium, dilemma, equivelent,
5.

You always blow your own trumpet. The meaning of the underlined phrase is _

A. speaking what one likes
B. speaking sense
C. to boast
D. producing peculiar sound
Answer» D. producing peculiar sound
6.

The controversy of inverse relationship between farm-size and productivity is more or less irrelevant today because now in India :

A. the average size of holding has increased
B. the number of small holdings has decreased
C. the productivity of all crops has remarkably increased
D. the modern technology in agriculture has changed the situation
Answer» E.
7.

हा-असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत ?

A. संख्यावाचक
B. क्रमवाचक
C. सर्वनामसाधित
D. गणनावाचक
Answer» D. गणनावाचक
8.

भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे. समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे. श्री शंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय? व्यक्तीचा संसार मिथ्या आहे. माझ्या आजूबाजूला दु:ख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे. आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील? जगात केवळ स्वत:साठी पाहता येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वत:पुरते पाहील तर कुटुंबाचा नाश होईल, त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल? समाधान कसे नांदेल? ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वत:चे सुख मानते, तेच कुटुंब भरभराटेल, सुखी व आनंदी दिसेल. जो नियम कुटुंबाला लागू तोच समाजाला, सर्व संसाराला. आपण समाजासाठी आहोत, मानवजातीसाठी आहोत, सर्व प्राणिमात्रांसाठी आहोत. दगड अलग पडला तर त्याला महत्त्व नाही; परंतु तो इमारतीत संयमपूर्वक बसेल, तर त्याला अमरता येते, त्याला महत्त्व येते. आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसले पाहिजे व तेथे शोभले पाहिजे. 124. कोणती गोष्ट कुटुंबाच्या नाशास कारणीभूत ठरेल? ।

A. अद्वैतवादी जाणीव
B. प्रपंच
C. सुखोपभोग
D. संकुचित स्वार्थ
Answer» E.
9.

खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा. ‘प्रीत्यर्थ

A. तुलनावाचक
B. हेतुवाचक
C. व्यतिरेकवाचक
D. स्थलवाचक
Answer» C. व्यतिरेकवाचक
10.

खालील उतारा वाचून त्यापुढील ९६ ते १०० प्रश्नांची उत्तरे द्या, आपण आपले जीवन अनेक वेळा रुपये-आणि-पैसे यांच्या हिशोबात बसविण्याचा प्रयत्न करतो. आपणाभोवती प्रतिष्ठेची खरीखोटी वलये निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणा-या चाकोरीला ‘जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद मानण्याचा प्रयत्न करतो. जीवनात किती वेळा आपण मनसोक्त पावसात भिजायचेच या कल्पनेने पावसात छत्री न घेता बाहेर पडलो आहोत? ‘आनंदी आनंद गडे ! जिकडे तिकडे चोहिकडे !' असा बालकवी आपणास संदेश देतात; पण निसर्गातील हा आनंद लुटण्यासाठी आपणापैकी किती जण बाहेर पडतात ? संध्याकाळी घाईघाईने निघालेल्या एखाद्या गृहस्थास ‘कुठे जातोस?' असे आपण विचारले आणि सूर्यास्त पाहावयास मी जातो आहे असे त्याने उत्तर दिले तर आपण निश्चित ‘आ' करून त्याच्याकडे पाहत राहू. अरुण, संध्यारजनी, कौमुदी वगैरे सृष्टिदेवीची बालके शेवटी बालकवींच्या कवितेत राहतात आणि आम्ही चांदण्या रात्री विजेच्या दिव्याच्या कृत्रिम प्रकाशात ‘रमी खेळण्यात रमून गेलेलो असतो. फुलराणी' शिकविताना मी साच्या विद्यार्थ्यांना गुंगवून सोडल्याचे मला आठवते; पण वेलीवरच्या कोमल कलिकेचे सौंदर्य पाहण्याला मी कधी थांबलो असल्याचे मला आठवत नाही. निर्झराच्या गोड गीतात बालकवींना दिसलेला अर्थ मी विद्यार्थ्यांना कितीदा समजावून सांगितला असेल; पण निर्झराच्या काठाशी त्याची अवखळ गीते ऐकत मी उभा राहिल्याचे मला आठवत नाही. 100. वरील उताच्यातून व्यक्त होणारा मथितार्थ कोणता आहे ?

A. माणूस व निसर्ग हे दोघे वेगळे आहेत.
B. माणसाला निसर्गाची गरज नाही.
C. माणस निसर्गाला दरावला आहे.
D. माणूस निसर्गावर अवलंबून आहे.
Answer» D. माणूस निसर्गावर अवलंबून आहे.
11.

सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना इतक्यात काय दिले ?

A. सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना नकारात्मक मतदानाचा हक्क दिला.
B. जर नकारात्मक मते सर्वात अधिक मत मिळवणा-यापेक्षा अधिक असतील तर मतदान खारीज होते
C. वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने लोकांना उमेदवारांना नाकारण्याचा हक्‍क दिला.
D. वरल तिन्ही बरोबर आहेत.
Answer» B. जर नकारात्मक मते सर्वात अधिक मत मिळवणा-यापेक्षा अधिक असतील तर मतदान खारीज होते
12.

के छे!' - या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? | (1) तुच्छता (2) तिरस्कार

A. तुच्छता
B. तिरस्कार
C. आश्चर्य
D. विरोध
Answer» E.
13.

An Institution of Higher Education other than universities working at a very high standard in specific area of study, can be declared by the Central Government on the advice of the UGC as an Institution ……....

A. Central University
B. State Private University
C. Deemed University
D. State University
Answer» D. State University
14.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 116 ते 120 ची उत्तरे द्या. माणसांचा बाजार भरला म्हणजे विक्रीला योग्य तो माल तयार केला जातो. पुरुष आपल्या मालकाला हवे असतील तसे परिश्रम करायला शिकतो आणि स्त्री पुरुषाला आवडेल तसे शरीर नटविते. ईश्वराने दिलेल्या अवयवांना छिद्रे पाडून शरीराच्या सौंदर्यात भर घालते. ज्याला सौंदर्य पाहायची दृष्टी असेल त्याला माणसाचे नुसते शरीर सुंदर दिसेल. एखाद्याचे शरीर किंवा एखाद्याचे श्रम विकत घ्यावे, ही गोष्टच त्याला खपणार नाही. सुवर्णयुगापेक्षाही मानव्याचे युग श्रेष्ठ आहे. सत्तेच्या युगापेक्षा सत्ययुग अधिक मंगलकारक आहे. सत्ययुगात माणसाची सत्ता चालणार नाही. माणूस माणसाला विकला जाणार नाही. त्याला कुणी वर्गहीन समाज म्हणोत, आम्ही त्याला मानवाचे स्वराज्य म्हणतो. असे मानवाचे युग आणायला शस्त्रवाद, प्रभुत्ववाद व यंत्रवाद या तिन्ही वादांचा नायनाट झाला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, यंत्र किंवा उपकरणे मुळीच नकोत. त्यांचा उपयोग असा झाला पाहिजे की, त्यांच्या योगाने मानवाच्या सर्व नैसर्गिक शक्तींचा व्यवस्थित विकास होईल, इतकेच म्हणायचे आहे.117. लेखकाच्या मते सर्वश्रेष्ठ युग कोणते ?

A. सत्ययुग
B. सुवर्णयुग
C. मानव्ययुग
D. सत्तायुग
Answer» D. सत्तायुग
15.

Ambedkar hailed …….. As one of his three Gurus, the two others being Gautama Budhha and Mahatma Phule.

A. Tukaram
B. Kabir
C. Namdeo
D. Eknath
Answer» C. Namdeo
16.

खालील म्हणीचा नेमका अर्थ कोणता? कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभटाची तट्टाणी.

A. सारी माणसे शेवटी सारखीच असतात.
B. एक अतिशय थोर तर एक अतिशय क्षुद्र.
C. इंद्र व शामभट यांची वाहने वेगवेगळी आहेत.
D. प्रत्येक माणसाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो.
Answer» C. इंद्र व शामभट यांची वाहने वेगवेगळी आहेत.
17.

Choose the option that is a correct conversion of the following simple sentence into a complex sentence: The report of his failure has surprised us all.

A. The report that he has failed has surprised us all.
B. The report of his failing surprised us all.
C. The report of his failure surprised us all.
D. His failure report were surprised us all.
Answer» B. The report of his failing surprised us all.
18.

"George turned out to be the father of one of my old school-friends." By this the speaker means that

A. George was the father of one of the school-friends of the speaker.
B. George refused to become the father of one of the school-friends of the speaker.
C. George went out of the room of one of the school-friends of the speaker.
D. George did not prove that he was the father of one of the school-friends of the speaker.
Answer» B. George refused to become the father of one of the school-friends of the speaker.
19.

Which of the following statements is correct about Maharashtra ? (a) Maharashtra state is self-reliant in food grains.(b) Maharashtra exports food grains in large-scale.(c) Maharashtra imports food grains from other states.(d) Maharashtra neither exports nor imports food grains.Select correct options given above :

A. (a) only
B. (b) and (c)
C. (c) only
D. (a) and (d)
Answer» D. (a) and (d)
20.

स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस 'स्वातंत्र्य दिन' म्हणून साजरा करण्यात आला ?

A. 26 जानेवारी 1949
B. 26 जानेवारी 1930
C. 26 जानेवारी 1931
D. 24 जानेवारी 1930
Answer» C. 26 जानेवारी 1931
21.

प्रश्न क्रमांक ११६ ते १२० : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, रामदास, निवृत्तिनाथ, एकनाथ असे अनेक सत झाले, त्यापैकी रामदास याचे वेगळेपण राष्ट्रभक्ती व देशप्रेम याबाबत उठन दिसते. त्यांनी समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजाचे जवळून निरीक्षण केले आणि त्यास बलोपासनेचा संदेश दिला. हनुमताची मंदिर गावोगावी स्थापन केली. भक्तीबरोबरच संघटित बळाची भावना समाजात निर्माण केली. इतर संतानी समाजाला सदाचार व परमेश्वर भक्ती याचा मार्ग दाखविला. त्यामुळेच आजही लाखो वारकरी ऊन, पाऊस वे इतर अडचणींची तमा न बाळगता, भक्तिरसाचा आनंद लुटीत पंढरीला जातात, संतांनी केलेल्या रचना अमर आहेत. एकनाथांचे भागवत व भारुडे, समर्थ रामदासांचा दासबोध व मनाच श्लोक, ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तर तुकोबांची गाथा या ग्रंथांना तोड नाही. संत नामदेवांनी उत्तर भारतात भ्रमती केली. त्यांच्या काही रचना शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथसाहिब' यात समाविष्ट आहेत. शरीर आणि मन या दोन्हींना शुद्ध व पवित्र करण्याचे सामर्थ्य सर्वच संतांच्या रचनांमध्ये आहे. 120. ‘गुरू ग्रंथसाहिब'मध्ये कोणाच्या रचना समाविष्ट आहेत?

A. नामदेव
B. एकनाथ
C. रामदास
D. ज्ञानेश्वर
Answer» B. एकनाथ
22.

जिल्हा नियोजन समितीची स्थापना का केली ? (a) पंचायतीव्दारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रिकरण करणे. (b) नगरपालिकांव्दारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रिकरण करणे. (c) योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरपालिका यांना आराखडा देणे. (d) जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे तयार केलेल्या नियोजनाचे मूल्यमापन करणे. पर्यायी उत्तरे :

A. फक्त (a)
B. (a) आणि (b)
C. (a), (b) आणि (c)
D. (a), (b) ,(c) आणि (d)
Answer» C. (a), (b) आणि (c)
23.

खालीलपैकी कोणता शब्द 'घर' या अर्थाचा नाही?

A. सदन
B. गृह
C. गोठा
D. गेह
Answer» D. गेह
24.

डब्ल्यू.डब्ल्यू. हंटर यांच्या 'द इंडियन मुसलमान्स' या ग्रंथात मुसलमानांचे वर्णन …… असे केले आहे.

A. बंड करण्याची दांडगी इच्छा असलेले
B. बंड करण्याइतपत शूर
C. बंड करण्यास कमकुवत
D. संघटना बांधण्यास कमकुवत
Answer» D. संघटना बांधण्यास कमकुवत
25.

His son is industrious. The underlined word means –

A. industrial
B. indulgent
C. hard working
D. hardly working
Answer» D. hardly working
26.

खालीलपैकी पंचमी-विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता?

A. त्याहून
B. त्याला
C. त्यात
D. त्याचा
Answer» B. त्याला
27.

महिलाविरुध्द लैंगिक अत्याचाराचा कायदा कडक करण्याकरीता नेमलेल्या न्यायमूर्ती वर्मा समितीच्या अहवालात खालीलपैकी कोणती शिफारस अंतर्भुत नव्हती.

A. बलात्का-याला फाशीची शिक्षा देण्याची खास तरतूद करावी.
B. टिंगल हा स्वतंत्र गुन्हा ठरवुन त्यासाठी कडक शिक्षा असावी.
C. बलात्का-याचे रासायनिक पध्दतीने किंवा इतर मार्गाने खच्चीकरण करण्याची तरतूद नसावी.
D. बलात्काराच्या गुन्हयासाठी शिक्षा झाल्यास आमदार / खासदारांना पुन्हा निवडणुक लढविण्यास अपात्र ठरवावे.
Answer» B. टिंगल हा स्वतंत्र गुन्हा ठरवुन त्यासाठी कडक शिक्षा असावी.
28.

दोन्ही विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा : (a) 1976 सालच्या एका घटनादुरुस्तीव्दारे मतदार संघाची पुनर्रचना 2001 च्या जनगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली. (b) परिसिमन आयोगाव्दारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या संघामध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणूका पार पाडल्या. पर्यायी उत्तरे :

A. दोन्ही विधाने चुकीची आहेत
B. विधान (a) चूकीचे आहे
C. विधान (b) चूकीचे आहे
D. दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि (b) हा (a) चा परिणाम आहे.
Answer» D. दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि (b) हा (a) चा परिणाम आहे.
29.

Which of the following is not misspelt?

A. leftnant
B. leiftenant
C. liuetenant
D. lieutenant
Answer» E.
30.

'वाङमय' या शब्दाला सर्वांत जवळचा पर्याय शोधा.

A. वाङ्मय
B. वांग्मय
C. वाक्मय
D. वांगमय
Answer» B. वांग्मय
31.

कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे

A. क्रांती
B. परिवर्तन
C. परावर्तन
D. उत्क्रांती
Answer» E.
32.

A speech delivered without any previous preparation. Which of the following words best expresses the meaning given above?

A. Extempore
B. Talk
C. Epilogue
D. Dialogue
Answer» B. Talk
33.

पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. |57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत.

A. दोन्ही चूक
B. दोन्ही बरोबर
C. बरोबर व (b) चूक
D. (a) चूक व (b) बरोबर
Answer» D. (a) चूक व (b) बरोबर
34.

Identify the sentence which does not follow the correct order of words.

A. The people rang the bell for joy.
B. Nothing ever happens by chance.
C. The tops of the mountains were covered with snow.
D. In the village he died, where he was born.
Answer» E.
35.

तो एक गणिती, खगोल शास्त्राज्ञ, शास्त्राज्ञ आणि नगररचनाकार होता. त्यांने जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस आणि मथुरा येथे वेधशाळा बांधल्या. हा कोणता राजा होता ?

A. सवाई माधवसिंग
B. राजा मानसिंग
C. राजा तोडरमल
D. वरील पैकी एकही नाही
Answer» E.
36.

Choose the correct alternative to complete the sentence. When 'faithful' is prefixed with 'un

A. it converts Adjective into Adverb
B. it converts Adverb into Adjective
C. it converts Adjective into Noun
D. it maintains the original word class/part of speech
Answer» E.
37.

जर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा ढोबळमानाने कल पाहिला तर प्राथमिक उद्योगांचा (भागाचा) सहभाग 1950-51 च्या जी.डी.पी. च्या 55.4% पासून 2008-09 मध्ये 16.9% पर्यंत उतरलेला आढळतो. प्राथमिक उद्योगाचे तीन सहभागी: कृषी, वने व मत्स्य व्यवसाय कसे राहिले ?

A. वने व मत्स्य व्यवसाय जवळपास त्याच स्तरावर राहुन कृषी क्षेत्रात झापाटयाने उतरण.
B. वने जवळपास त्याच स्तरावर राहुन कृषी व मत्स्य व्यवसाय झापाटयाने उतरण.
C. मत्स्य व्यवसाय त्याच स्तरावर राहुन कृषी व वने क्षेत्रात झपाटयाने उतरणे.
D. कृषी, वने व मत्स्य व्यवसायात नियमित सावकाश उतरण.
Answer» D. कृषी, वने व मत्स्य व्यवसायात नियमित सावकाश उतरण.
38.

तो फार हळू बोलतो.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

A. हळू
B. फार
C. बोलतो
D. तो
Answer» B. फार
39.

चोराच्या मनात .... रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा.

A. चांदणे
B. पोलीस
C. शिपाई
D. सोनेनाणे
Answer» B. पोलीस
40.

प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला. (कर्मणी करा.)

A. मी चहा घेणार होतो.
B. माझ्याकडून चहा घेतला गेला.
C. चहा घेणे बरे असते.
D. कुणाकडूनही चहा घ्यावा.
Answer» C. चहा घेणे बरे असते.
41.

प्रश्न क्रंमाक 86 ते 90 : खालील उतारा नीट वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. नागझिरा अरण्यात ७८ सालच्या मे महिन्यात मी महिनाभर तळ्याच्या काठी असलेल्या झोपडा वानरांच्या टोळ्या पाहिल्या. रेखाटनं केली. नोंदी केल्या. त्यातूनच जे पुस्तक जन्माला विरा.' ह्या पुस्तकात वानरं म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आहे. वानरांच्या दोन टोळ्या मला ३५ . लाल्या. ही माणसाच्या फार जवळची आहेत, असं वाटायला लावील, असंच वानराच सगळ वा विराच्या निवांत मुक्कामात निरीक्षणाशिवाय मला दसरा काही उद्योग नव्हता. वानर पुष्कळ हाता: "" नव्हती. ह्या अरण्यांत चितळं होती, रानडुकरं होती, गवे होते, रानकुत्री होती. ह्या सर्व प्राण्यांपेक्षा वानर जास्त होती. ती सहज दृष्टीला पडत. एखादी टोळी हेरून तिचा दिवसभराचा दिनक्रमही पाहता येई. मी रानात केलेले निरीक्षण, इतर अभ्यासकांनी भारतात वेळोवेळी केलेल्या निरीक्षणांवर आधारित ग्रंथांचे वाचन, कल्पकता था। मिश्रण होऊन त्यातून सत्तांतर' हे पुस्तक जन्माला आले.प्रश्न क्रंमाक.89. 'दिनक्रम' या शब्दाचा अर्थ काय ?

A. दिवसभराचा कार्यक्रम
B. रात्रीचा कार्यक्रम
C. दिन आणि क्रम
D. काहीही न करणे
Answer» B. रात्रीचा कार्यक्रम
42.

‘तळपायाची आग मस्तकाला जाणे'- या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

A. अंतरीचा तळीराम गार होणे |
B. आनंदाच्या उकळ्या फुटणे
C. जमदग्नीचा अवतार
D. कानउघाडणी करणे
Answer» C. जमदग्नीचा अवतार
43.

उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा- 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.

A. विकल्पबोधक
B. समुच्चयबोधक
C. न्यूनत्वबोधक
D. परिणामबोधक
Answer» C. न्यूनत्वबोधक
44.

महाराष्ट्रामध्ये सन 2000 पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळामधील रिक्त जागांवर शिक्षकांच्या नेमणूका करण्यासाठी कोणती योजना राबविली जात आहे ?

A. शिक्षण सेवक
B. शिक्षा कर्मी
C. शिक्षण हमी
D. विद्या सहाय्यक
Answer» B. शिक्षा कर्मी
45.

महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य 100 ते 200 सेमी असणा-या प्रदेशात खालीलपैकी कोणती शेती केली जाते ?

A. बागायती
B. कोरडवाहू
C. आर्द्र
D. ओलित
Answer» D. ओलित
46.

मला दोन मैल चालवते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

A. ) प्रयोजक क्रियापद
B. संयुक्त क्रियापद
C. शक्य क्रियापद
D. अनियमित क्रियापद
Answer» D. अनियमित क्रियापद
47.

तुम्ही मतदानाचा हक्क बजावावा' या विध्यर्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करा.

A. तुम्ही मतदानाचा हक्क बजावून पाहावा.
B. तुम्ही मतदानाचा हक्क बजावा.
C. तुम्ही मतदानाचा हक्क बजावायला नको का?
D. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला पाहिजे
Answer» E.
48.

‘भद्रजन' या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे? ।

A. सज्जन
B. दुर्जन
C. प्रेमीजन
D. विद्वत्जन
Answer» C. प्रेमीजन
49.

प्रश्न क्रमांक १११ ते ११५ साठी सूचना : खालील उतारा नीट वाचन त्याखाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. आज आपल्या समाजात धडे व मुंडकी दर दर पडलेली आहेत. धडाला मुंडके नाही व मुडक्याला धड नाही माजपरुष असा मरून पडला आहे. बुद्धिजीवी लोक, डोकेबाज लोक, श्रमजीवी माणसाची कदर करीत नाही: परंतु हे मुंडके धडाजवळ गेल्याशिवाय राष्ट्रात जिवंतपणा उत्पन्न होणार नाही. श्रमजीवी, बुद्धिजीवी एकत्र येऊ टेत बदिजीवी श्रम करू देत व श्रमणान्याला विचाराचा आनंद मिळ दे. असे होईल तो सुदिन. भारतीय संस्कृती कर्ममय आहे. कर्माला प्राधान्य देणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला आळस खपत नाही. या संस्कृतीत कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही. कर्माचा महिमा भारतीय संस्कृतीत किती आहे हे जरा पाहा तरी. ती ती कर्माची साधनेसुद्धा आपण पवित्र मानली आहेत. साधनेसुद्धा पवित्र, मग ते कर्म किती पवित्र असेल? 111.भारतीय संस्कृती कशाला महत्त्व देते असे लेखक म्हणतो?

A. ज्ञान
B. त्याग
C. कर्म
D. कर्माची साधने
Answer» D. कर्माची साधने
50.

भाववाचक नाम' ओळखा.

A. उंची
B. शरद
C. पुस्तक
D. 4झाड
Answer» B. शरद