MCQOPTIONS
Saved Bookmarks
This section includes 657 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your Testing Subject knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.
| 1. |
Fill in the blank with correct alternative. There is an ... difference between man's laughter and murder.th She was very .... of our efforts to help. |
| A. | affective and effective |
| B. | appreciable and appreciative |
| C. | effective and appreciable |
| D. | none of these |
| Answer» C. effective and appreciable | |
| 2. |
Choose the alternative indicating the meaning of the underlined word: There is a dearth of research in pure sciences. |
| A. | dying |
| B. | little |
| C. | lot |
| D. | damaging |
| Answer» E. | |
| 3. |
वाक्यातील कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला .... असे म्हणतात. |
| A. | समास |
| B. | विभक्ती |
| C. | प्रयोग |
| D. | वाक्य |
| Answer» D. वाक्य | |
| 4. |
Read the passage carefully and answer the questions given below it in the context of the passage. Erosion in Nature is a beneficent process without which the world would have died long ago. The same process, accelerated by human mismanagement, has become one of the most vicious and destructive forces that has ever been released by man. What is usually known as 'geological erosion' or 'denudation' is universal phenomenon which through thousands of years has carved the earth into its present shape. Denudation is an early and important process in soil formation, whereby the original rock material is continuously broken down and sorted out by wind and water until it becomes suitable for colonisation by plants. Plants, by the binding effects of their roots, by the protection they afford against rain and wind and by the fertility they impart to the soil bring denudation almost to a standstill. Everybody must have compared the rugged and irregular shape of bare mountain peaks where denudation is still active with the smooth and harmonious curves of slopes that have long been protected by a mantle of vegetation. Nevertheless, some slight denudation is always occurring. As each superficial film of plant-covered soil becomes exhausted it is removed by rain or wind, to be deposited mainly in the rivers and sea, and a corresponding thin layer of new soil forms by slow weathering of the underlying rock. The earth is continuously discarding its old, worn-out skin and renewing its living sheath of soil from the dead rock beneath. In this way an equilibrium is reached between denudation and soil formation so that, unless the equilibrium is disturbed, a mature soil preserves a more or less constant depth and character indefinitely. The depth is sometimes only a few inches, occasionally several feet, but within it lies the whole capacity of the earth to produce life. Below that thin layer comprising the delicate organism known as soil is a planet as lifeless as the moon. The equilibrium between denudation and soil formation is easily disturbed by the activities of man. Cultivation, deforestation or the destruction of natural vegetation by grazing or other means, unless carried out according to certain immutable conditions imposed by each region, may so accelerate denudation that the soil, which would normally be washed or blown away in a century, disappears within a year or even within a day. But on human ingenuity can accelerate the soil - renewing process from lifeless rock to an extent at all comparable to the acceleration of denudation. This man-accelerated denudation is what is now known as soil erosion. It is the almost inevitable result of reducing below a certain limit the natural fertility of the soil-of man betraying his most sacred trust when he assumed dominion over the land.... That the ultimate consequence of unchecked soil erosion, when it sweeps over whole countries as it is doing today, must be national extinction is obvious, for whatever other essential raw material a nation may dispense with, it cannot exist without fertile soil. Which could be the best title for the given passage? |
| A. | Man's folly can cause complete destruction. |
| B. | Soil erosion-the threat to human survival. |
| C. | Equilibrium between denudation and soil formation is vital for our survival. |
| D. | Accelerated denudation : the primary cause of soil exhaustion |
| Answer» D. Accelerated denudation : the primary cause of soil exhaustion | |
| 5. |
‘मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा. |
| A. | निरुद्योगी माणूस |
| B. | श्रीमंत माणूस |
| C. | बावळट माणूस |
| D. | कर्तबगार माणूस |
| Answer» D. कर्तबगार माणूस | |
| 6. |
पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ? (a) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही. (b) ताजे पाणी (मीठ नसलले) केवळ 2.7% आहे. (c) केवळ 1% ताजे पाणी माणसास उपयुक्त आहे. (d) सुमारे 70% ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीन लँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणमुळे ते दुरापास्त आहे. पर्याय : |
| A. | (b) आणि (c) |
| B. | (c) आणि (d) |
| C. | (b) आणि (d) |
| D. | वरील पैकी एकही नाही |
| Answer» E. | |
| 7. |
मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. |
| A. | त्, थ्, द्, धू, न् |
| B. | टू, , , , ण् |
| C. | प्, फ्, ब्, भ्, म् |
| D. | च्, छ्, ज, झू, ह्न |
| Answer» C. प्, फ्, ब्, भ्, म् | |
| 8. |
A crowd of university students _ surrounded the Vice-Chancellor. Which of the following options is correct to fill in the blank in the above sentence? |
| A. | has |
| B. | have |
| C. | did |
| D. | were |
| Answer» B. have | |
| 9. |
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही --------------------- यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते. |
| A. | यू.जी.सी. चे अध्यक्ष |
| B. | भारताचे राष्ट्रपती |
| C. | सी.एस.एस.आर. चे अध्यक्ष/संचालक |
| D. | एच.आर.डी. चे मंत्री महोदय |
| Answer» C. सी.एस.एस.आर. चे अध्यक्ष/संचालक | |
| 10. |
Pick out the correct question tag for the following: You will call me as soon as you reach home, _ |
| A. | will you? |
| B. | won't you? |
| C. | don't you? |
| D. | do you? |
| Answer» C. don't you? | |
| 11. |
As per the provisions of the Bombay Tenancy Act, a tenant, after establishing continuous tenancy of 12 years, can become owner by paying an amount equal to how many times the current rent ? |
| A. | 100 times |
| B. | 200 times |
| C. | 500 times |
| D. | 20 times |
| Answer» C. 500 times | |
| 12. |
Choose the alternative of compound sentence : When he saw the tiger, he paused. . |
| A. | When he would see the tiger he would pause. |
| B. | Seeing the tiger, he paused. |
| C. | He paused while seeing the tiger. |
| D. | He saw the tiger and paused |
| Answer» C. He paused while seeing the tiger. | |
| 13. |
आतापावेतो सहा भारतीयांनी नोबेल पारितोषिक मिळवले आहे. भारतीय नोबेल विजेत्यांबाबत खालील कोणते विधान चुकीचे आहे? |
| A. | आता पावेतो दोन भारतीयांनी भौतिकशास्त्रकरता नोबेल मिळविले. |
| B. | दोघेही चंद्रशेखर होते. |
| C. | एक दुस-याचा भाचा पुतण्या होता. |
| D. | या दोघातील लहानाने ते प्रकाशिकी/ दृष्टीविदया संशोधनासाठी ते मिळविले. |
| Answer» E. | |
| 14. |
He is the _ Chairman of the company. Which of the following alternatives can be used to fill in the blank in the above sentence? |
| A. | prospective |
| B. | perspective |
| C. | respective |
| D. | none of the above |
| Answer» B. perspective | |
| 15. |
प्रश्न क्र. 59 ते 63 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. व्यक्तीला वा समाजाला सुखस्वास्थ मिळण्यासाठी या लोकी परस्परांत ‘मैत्र' म्हणजे स्नेहभाव, आपुलकीचा जिव्हाळा असावा लागतो, माणूस कितीही ऐहिक सुखसाधनांनी संपन्न असला तरी कुटुंबात किंवा ज्या समाजात तो वागतो त्यात परस्पर प्रेम आणि सामंजस्य नसेल तर तो सुखी होऊ शकणार नाही. त्याने कोणाचा द्वेषमत्सर केला अथवा दुस-याने त्याचा केला तरी त्याला सुख लाभणार नाही, अपरिहार्यपणे जगात जे दु:ख निर्माण होते ते ‘पढियंतयाचेनि' म्हणजे प्रेमळांच्या संगतीने आणि साहाय्याने कमी होते आणि सुहृदांच्या संगतीत सुखाची गोडी वाढते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी सण, सुहृद आणि संपत्ती एके ठिकाणी आली म्हणजे आनंद कसा वाढतो याचे वर्णन केले आहे. मैत्र' हे माणसाला निरपेक्षपणे दुस-याचे हित पाहावयास लावीत असते. अशा आदर्श मैत्रीचे उदाहरण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे आपल्यासमोर आहे. अर्जुनाची आणि पांडवांची भगवंतांनी पडतील ती कामे केली, त्यात कमीपणा मानला नाही. त्यांच्या संकटकाळी धावून आले आणि युद्धात अर्जुनाला मागे घालून त्याचे सारथ्य केले. माणसा-माणसांमध्ये हा मित्रभाव राहील तर द्वेषामुळे निर्माण होणारी सर्व स्तरांवरील अनेक दु:खे कमी होतील. बलवान दुर्बलांना मित्र मानील तर त्यांचे रक्षण करील, भक्षण करणार नाही. धनवान आणि धनहीन यांच्यात मित्रभाव निर्माण झाला तर धनवान धनहीनाला साहाय्य करील, असाहाय्य करणार नाही! मैत्री माणसाचे मन असे सोज्ज्वळ करते की, चोरालादेखील आपल्या खच्या मित्राच्या घरी चोरी करावी आणि त्याचे धन लुटावे असे वाटणार नाही. खरी मैत्री ही लहान-मोठा, श्रीमंत-गरीब हा भेदही तोडून टाकते. कुठे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आणि कुठे दरिद्री सुदामा ! पण भगवंतांनी त्याला सख्यभावामुळे अत्यंत प्रेमाने वागविले आणि त्याचे दारिद्र्य दूर केले, मात्र हे मैत्र ‘परस्परे' पाहिजे. धर्मराज दुर्योधनाला आपला मानीत होते, त्याला सुयोधन म्हणत होते. त्याची चित्ररथ गंधर्वाच्या तावडीतून त्यांनी सुटका केली, पण दुर्योधनाला कधीही त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली नाही. तसे नसावे. एकच भाव दोघांच्या मनात असणे हे सुखाचे होते, जेथे ऐक्य तेथे सुख. जेथे द्वैत तेथे दुःख येणारच! 60. आदर्श मैत्रीचे उदाहरण कोणते ? |
| A. | श्रीकृष्ण आणि सुदामा |
| B. | भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन |
| C. | श्रीकृष्ण आणि राधा |
| D. | श्रीकृष्ण आणि द्रौपदी |
| Answer» C. श्रीकृष्ण आणि राधा | |
| 16. |
'राजहंस' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? |
| A. | राजहंस |
| B. | राजहंसी |
| C. | 3राजहंसिका |
| D. | राजहंसिनी |
| Answer» C. 3राजहंसिका | |
| 17. |
Fill in the blank with the correct adjective from the options given below: Chennai is .... from Delhi than Calcutta. |
| A. | further |
| B. | farther |
| C. | father |
| D. | far more |
| Answer» C. father | |
| 18. |
खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील 'संधी' नव्हे? |
| A. | विसर्ग संधी |
| B. | नामी संधी |
| C. | स्वर संधी |
| D. | व्यंजन संधी |
| Answer» C. स्वर संधी | |
| 19. |
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक अतिशय गुंतागुंतीचे गणित सोडविण्यास दिले.' अधोरेखित वाक्यातील स्थान पुढीलपैकी कोणते ? |
| A. | विधेयपूरकाचा विस्तार |
| B. | विधिपूरकाचा विस्तार |
| C. | कर्मपूरकाचा विस्तार |
| D. | उद्देश्य विस्तार |
| Answer» D. उद्देश्य विस्तार | |
| 20. |
खालील वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? * तुम्ही आता बाहेर जा.' |
| A. | मिश्र वाक्य |
| B. | शुद्ध वाक्य |
| C. | गौण वाक्य |
| D. | संयुक्त वाक्य |
| Answer» C. गौण वाक्य | |
| 21. |
The Indian Government has initiated several schemes under the National E-governance plan. Which scheme of the following is not a part of this programme ? |
| A. | State Wide Area Network |
| B. | Common Service Centre |
| C. | State Data Centre |
| D. | E - Information Technology and Communication |
| Answer» E. | |
| 22. |
म्हण ओळखा. |
| A. | अति तिथे माती |
| B. | वाकडे पाऊल पडणे |
| C. | सळो की पळो करणे |
| D. | ताटाखालचे मांजर होणे |
| Answer» B. वाकडे पाऊल पडणे | |
| 23. |
आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? |
| A. | अचानक |
| B. | आगंतुक |
| C. | अकस्मात |
| D. | अकल्पित |
| Answer» C. अकस्मात | |
| 24. |
Directions for the question number 90 to 94: Read the passage below and answer the questions that follow : India is a difficult country to characterize, and Indians not easy to define, especially when they are in transition, emerging from the shadows of history into the glare of a giovane lay world. The book is an attempt to try and understand who we really are, in the context on and the framework of the future. The task is fraught with dangers. India is too big and e past, diverse to allow for convenient cover-all labels. To every generalization there is a notable excep too For every similarity there is a significant difference. I would like, therefore, to apologie advance for anything in this book which hurts the sentiments of some, or appears to be contrar to their perception about themselves. My only consideration has been to paint as truthi s truthful a portrait as possible, but I accept that truth is not universal and could have notable exception. - must mention too that I have on occasions used the word Hindu and India interchangeably. This is not motivated by any chauvinism, but only because such a large majority of Indians are Hindus. In any case, there are traits which are decidedly Indian, and are applicable to all Indians, irrespective of their religious beliefs. Pole India appears to be on the threshold of take-off today, but the reasons for this have to go beyond the euphoria of the current 'feel-good' wave. In analyzing a people who have been in the crucible of history for millennia, no picture can be starkly black or white. Not everything can be right and not everything wrong. The challenge is to draw a balance sheet calculated on the foundational strengths of a people, and to essay the arguments that in spite of the obvious weaknesses, the strengths would prevail. Culture, history and the structure of society play a vital role in this calculation. So does the innate resilience of a people, and their aspirations and ambitions. In our case we must also take into account our inexplicable talent to muddle through, the ability to convert weakness into strength, and of course, luck. 90. The writer wants to apologize to the readers because .... (a) he is sure to hurt their sentiments (b) they have a contrary perception of India (c) he proposes to paint a truthful portrait (d) on occasions he has used the word Hindu |
| A. | All of the above reasons |
| B. | None of the above reasons |
| C. | Only a and b |
| D. | Only a, b and c |
| Answer» C. Only a and b | |
| 25. |
the term Amicus Curiae mean ? |
| A. | Friend advocate of the Court |
| B. | Messenger of the Court |
| C. | A salaried officer of the Court |
| D. | The British time nomenclature of a court |
| Answer» B. Messenger of the Court | |
| 26. |
'आहे' या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रूप कोणते होईल? |
| A. | आहेत |
| B. | असत |
| C. | असेल |
| D. | होईल |
| Answer» D. होईल | |
| 27. |
Amongst the following which issue was involved in A.K. Kripak Vs. Union of India (AIR 1970 S.C 150 ) case : |
| A. | Pecuniary Bias |
| B. | Personal Bias |
| C. | Subject Matter Bias |
| D. | All the above |
| Answer» C. Subject Matter Bias | |
| 28. |
केंद्र सरकारकडून सामाजिक विकासाच्या क्षेत्रात यश संपादन करणा-या व्यक्तिगत महिलांना स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. खाली नमूद केलेल्या सहा सुप्रसिध्द स्त्री व्यक्तिमत्वांच्या नावे हा पुरस्कार अदा करण्यात येतो. (a) देवी अहिल्याबाई होळकर (b) कन्नगी (c) माता जिजाबाई (d) राणी गैदिनलियो जेलियांग (e) राणी लक्ष्मीबाई (f) राणी रुद्रम्मा देवी सन2007 मध्ये वरीलपैकी कोणता पुरस्कार अत्युष्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, दर्जेदार नेतृत्व आणि धैर्य यासाठी सामाविष्ट करण्यात आला. |
| A. | (b) |
| B. | (d) |
| C. | (f) |
| D. | वरीलपैकी नाही |
| Answer» D. वरीलपैकी नाही | |
| 29. |
काकांनी मला जत्रेतून एक चेंडू आणिला आणि ताईला बाहुली आणिली.' या वाक्याचा प्रकार सांगा. | |
| A. | संयुक्त वाक्य |
| B. | मिश्र वाक्य |
| C. | गौण वाक्य |
| D. | शुद्ध वाक्य |
| Answer» B. मिश्र वाक्य | |
| 30. |
The Representation of Peoples (Amendment) Act, 2009 states :(a) That results of Exit Polls should be declared only after five days from the last polling day.(b) That all officials, whether in government service or not, appointed by Election Commission are brought within the scope of corrupt practice.Choose the correct option : |
| A. | Both (a) and (b) are true |
| B. | Both (a) and (b) are false |
| C. | Only (a) is true |
| D. | Only (b) is true |
| Answer» E. | |
| 31. |
तंबाखू' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? |
| A. | फारसी |
| B. | पोर्तुगीज |
| C. | अरबी |
| D. | हिंदी |
| Answer» C. अरबी | |
| 32. |
प्रगती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. |
| A. | अधोगती |
| B. | अवनती |
| C. | उन्नती |
| D. | सन्मती |
| Answer» B. अवनती | |
| 33. |
खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? |
| A. | मूळ देशी शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. |
| B. | मूळ देशी शब्दांना तद्भव शब्द म्हणतात |
| C. | संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. |
| D. | संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. |
| Answer» D. संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. | |
| 34. |
पुढीलपैकी न्यून लोकसंख्या असलेला देश कोणता ? |
| A. | जपान |
| B. | भारत |
| C. | चीन |
| D. | बांगला देश |
| Answer» B. भारत | |
| 35. |
प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 56 समाजातील दोषांची जाणीव आगरकरांनी कोणत्या वृत्तपत्राद्वारे करून दिली ? |
| A. | सुधारक |
| B. | करमणूक |
| C. | मराठा |
| D. | वरीलपैकी कोणतेही नाही. |
| Answer» B. करमणूक | |
| 36. |
'तू मुद्दाम मला त्रास दिला'- या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? |
| A. | परिणामवाचक |
| B. | कालवाचक |
| C. | रीतिवाचक |
| D. | स्थलवाचक |
| Answer» D. स्थलवाचक | |
| 37. |
खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा: विधी मंत्रालयाने तयार केलेला मसूदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबध्दता वाढविणारे विधेयक मे 1975 मध्ये सभापतींना विरोधकानी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते. |
| A. | विधीमंडळाची सक्रियता |
| B. | आत्यंतिक विधीवाद |
| C. | कार्यकारी मंडळाची सक्रियता |
| D. | प्रशासकीय सक्रियता |
| Answer» C. कार्यकारी मंडळाची सक्रियता | |
| 38. |
Choose the correct alternative. ........ so many books? How are you going to read them? |
| A. | Need you to buy |
| B. | Need you buy |
| C. | Must you need buy |
| D. | Need you have to buy |
| Answer» C. Must you need buy | |
| 39. |
मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी' या वाक्याचा प्रकार ओळखा. |
| A. | केवल वाक्य |
| B. | मिश्र वाक्य |
| C. | संयुक्त वाक्य |
| D. | केवल संयुक्त वाक्य |
| Answer» C. संयुक्त वाक्य | |
| 40. |
'माया' या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारे चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत ? |
| A. | मोह, माया, क्रोध, प्रेम |
| B. | पैसा, संपत्ती, धन, जमीन |
| C. | धन, संपत्ती, प्रेम, वात्सल्य |
| D. | वात्सल्य, जिव्हाळा, मद, मत्सर |
| Answer» D. वात्सल्य, जिव्हाळा, मद, मत्सर | |
| 41. |
अवतरण चिन्हे (“....') वाक्यात कुठे दाखविली जातात? । |
| A. | वाक्याच्या आरंभी व शेवटी |
| B. | वाक्याच्या शेवटी |
| C. | वाक्याच्या मध्यभागी |
| D. | यांपैकी कुठेही नाही. |
| Answer» B. वाक्याच्या शेवटी | |
| 42. |
बेकारीचे प्रकार व अर्थ यांच्या जोडया लावा. List A(a) यंत्रीकृत बेकारी (b) संरचनात्मक बेकारी (c) हंगामी बेकारी (d) नागरी बेकारी List B(i) कृषी किंवा उद्योग धंद्यात निर्माण होणारी बेकारी (ii) नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी बेकारी (iii) कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनाकडे पैशांचा अभाव (iv) देशातील मागास भागात आर्थिक कारणामुळे दिर्घकालीन असणारी बेरोजगारी |
| A. | (a) - (iii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (ii) |
| B. | (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i) |
| C. | (a) - (iv), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (i) |
| D. | (a) - (ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii) |
| Answer» B. (a) - (ii), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (i) | |
| 43. |
खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. श्रीमंताचा व गरिबाचा या जगांत दूरचा संबंध आहे. तरी परलोकामध्ये फार जवळचा संबंध आहे. याकरिता दया हा आपला एकामेकांचा प्रथम धर्म आहे. सर्व धर्माचे सार दया आहे. गरीब हा श्रीमंताचे जुलमाने होतो. काही जन्मत: कोणी गरीब नसतो. याकरिता सर्वांवर दया करावी. हा उत्तम मार्ग, सर्वदा न्याय दयेच्या अनुसंगाने करावा. आणि असे मनांत वागवावे की, आम्हीं मरणानंतर ईश्वरापाशीं दया मागू. त्याचे दयेवांचून आमचा परिणाम लागणार नाही. म्हणून जर आपण दुस-यापाशीं दया मागण्यास सिद्ध आहों तर तसेच आपण करून दाखविले पाहिजे. तरच आपले मागणे पसंत होईल. सर्व जीवजंतु, ज्ञात-अज्ञात, हे दयेस पात्र आहेत. परंतु हिंदू धर्मात यज्ञादिक निर्दय कर्मे आहेत, तीं ईश्वरापासून झाली असतील, असे मला वाटत नाहीं. दसरया जनावरांवर आपले पाप ठेवून त्याजला मारावे. म्हणजे त्याचे दु:खानें आपलें पाप जाईल ही गोष्ट विचारास विरुद्ध आहे. परंतु याप्रमाणे चाल बहुत दिवसांपासून आहे. ज्या काळीं ईश्वराने माणसे निर्माण केली, त्या काळीं तीं अमक्याच कारणाकरिता केली, असे पक्कें समजत नाहीं. परंतु अमुक रीतीने चालावे व अमुक रीतीनें न चालावें हें ईश्वराने प्रत्येक माणसाचे बुद्धींत पेरिले आहे, हे खचित आहे. ईश्वराने आपली बढाई वाढवावी म्हणून माणसे केली, असे नाहीं. ईश्वरास माणसाच्या कीर्तनाने अधिक थोरपणा येतो, हे मिथ्या आहे. तथापि मनुष्यांनीं जो आपला निर्माणकर्ता असेल त्याची सेवा करावी हाच धर्म योग्य आहे व नीतीने वागावे म्हणजे सुख होते. परंतु यज्ञ करण्यास सांगितले असेल, असे वाटत नाहीं. यज्ञ करणे हे अनुचित व अविचारी कर्म आहे. हे बहुधा मनुष्यांनीं योजिले असावे. प्रथम मला वाटते ईश्वराने इतकाच धर्म लावून दिला असेल की, त्यांनी चांगली वर्तणूक करावी, आणि ईश्वरावर भार ठेवून वागावें. एवढाच धर्म होता. हे अशावरून वाटते की, इतर धर्म सर्व माणसांस लागू पडत नाहींत. जर इंग्रजांचा धर्म खरा म्हणावा तर आलीकडे उत्पन्न झाला. तेव्हा त्याचे मागे ते ज्या देशांत तो धर्म माहित पडला नाहीं, त्या देशांतील माणसे नर्कात गेली की काय? हे बरोबर नाहीं. तशीच मुसलमानाचे धर्माची अवस्था आहे. ईश्वरप्रेरित धर्म सर्वास सारखा कळावा. जशी त्याणे लोकांस खाण्यापिण्याची सोय करून दिली, तद्वत धर्माचीही तयारी केली असेल, व जर जनावरांचे यज्ञ हा धर्म म्हणावा, तर त्याविषयीही ऐक्यता होणार नाहीं व जनावरे वेगळाली प्रत्येक देशांत आहेत. तेव्हा त्यांपैकी कोणत्या जनावराच्या रक्ताने ईश्वर संतुष्ट होतो तेंही बरोबर कळत नाहीं. 26. सर्व धर्माचे सार काय आहे? |
| A. | प्रभू |
| B. | देव |
| C. | धर्म |
| D. | दया |
| Answer» E. | |
| 44. |
खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातीलं आहे? |
| A. | मी जेवण करीन. |
| B. | मी जेवतो आहे. |
| C. | मी जेवण केले. |
| D. | मी दररोज जेवतो |
| Answer» D. मी दररोज जेवतो | |
| 45. |
जर-तर, कारण, की' ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते ? |
| A. | मिश्र |
| B. | संयुक्त |
| C. | साधे |
| D. | प्रश्नार्थी |
| Answer» B. संयुक्त | |
| 46. |
कोणाला एप्रिल 2012 मध्ये आयकर इ-फाईलिंग अनिवार्य केले गेले आहे ? |
| A. | ज्यांची प्राप्ती रु 10 लाखापेक्षा अधिक आहे. |
| B. | ज्यांच्या मालकीची दोनपेक्षा अधिक वाहने आहेत. |
| C. | ज्यांच्या मालकीची दोनपेक्षा अधिक घरे आहेत. |
| D. | ज्यांच्या मालकीची 10 हेक्टर पेक्षा अधिक जमीन आहे. |
| Answer» B. ज्यांच्या मालकीची दोनपेक्षा अधिक वाहने आहेत. | |
| 47. |
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकापेक्षा अधिक अर्थ संभवतात? |
| A. | राग |
| B. | पुस्तक |
| C. | चार |
| D. | उपसर्गसाधित |
| Answer» B. पुस्तक | |
| 48. |
खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. | गांधींसारखे युगप्रवर्तक नेते कुणा महापुरुषाच्या छायेत वाढत नाहीत. स्वत:चे जीवन ते स्वत:चे घडवतात. गांधींच्या व्यक्तिमत्त्वावरही कोणतीही परंपरा व संप्रदाय, धर्मग्रंथ किंवा गुरू यांची एकसुरी छाप दिसत नाही. अनेक ग्रंथ आणि संप्रदाय यांच्यामधून त्यांनी काही विचार, प्रेरणा व तत्त्वे आत्मसात केली आणि त्याप्रमाणे वर्तन करण्याची उमेद बाळगली. मात्र, केवळ एखादे पुस्तक वाचून त्यांनी आपले विचार घडविले असे झाले नाही. लौकिक व्यवहाराच्या कसोटीवर त्यांनी प्रत्येक नवी संकल्पना घासून पाहिली. ते म्हणतात, “ जे विचार भी प्रकट केले आहेत ते माझे आहेत आणि माझे नाहीत. ते माझे आहेत कारण की त्याप्रमाणे वर्तन करण्याची मला उमेद आहे, ते जणू माझ्या आत्म्यात घडलेले आहेत. ते माझेच नाहीत, कारण की तसे विचार मीच केले आहेत असे नाही. कित्येक पुस्तके वाचल्यानंतर ते बनले आहेत. मनाच्या आत खोल खोल जे मी पाहत होतो त्याला या पुस्तकांचा आधार मिळाला.'' | असा आधार मिळाल्यामुळेच त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारलेल्या तत्त्वांवरील त्यांच्या श्रद्धेला बळकटी आली. त्यांचा आत्मविश्वास दुणावला. बालपणापासून गांधींनी सत्य हे जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य म्हणून पत्करले होते. ‘हे सत्य केवळ वाचेतील नसून त्याला विचारांचा आधार होता. ते सापेक्ष होते तसे निरपेक्षही होते. असे निरपेक्ष (स्थलकालातीत) सत्य म्हणजे परमेश्वर.' सत्याच्या रूपाने नेहमी परमेश्वराचाच साक्षात्कार होतो अशी त्यांची श्रद्धा होती. सत्यावरील निष्ठा हा त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार होता. प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचे वास्तव्य असल्याने स्वत:च्या हृदयातच त्याला सत्याची प्रचिती येते. कितीही हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, कितीही किंमत मोजावी लागली तरी स्वत:ला प्रतीत झालेल्या या सत्याला धरून आचरण करणे ही नीती होय. प्रत्येक माणसाच्या या नैतिक कर्तव्यालाच धर्म असे नाव आहे. स्वत:ला पटलेली ही नीतितत्त्वे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उतरविण्यासाठी गांधी जन्मभर अविश्रांत धडपडले. म्हणूनच आपल्या आत्मचरित्राला त्यांनी सत्याचे प्रयोग' असे नाव दिले आहे. 122. महात्मा गांधींना .... म्हटले आहे. |
| A. | महात्मा |
| B. | राष्ट्रपिता |
| C. | महापुरुष |
| D. | युगप्रवर्तक |
| Answer» E. | |
| 49. |
प्रश्न क्रमांक १२१ ते १२५ : पुढील उतारा वाचून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. | खनिज दुधनामध्ये क्रूड ऑईल हे एक फार महत्त्वाचे इंधन आहे. सर्व जगभर त्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर चाल आहे. या इंधनाला त्यामुळे खूप महत्त्व आलेले आहे. त्यामुळे या तेलाचे साठे ज्यांच्याकडे आहेत त्याच्या हातात जगाच्या सर्व आर्थिक नाड्या एकवटलेल्या आहेत. भू-मध्यसमुद्रालगतचा आखाती प्रदेश र अरब राष्ट्रे यांच्याकडे या तेलाचे प्रचंड साठे असून सर्व जगाला त्यांच्याकडून या तेलाचा पुरवठा होत मतो, या राष्ट्राला आपल्या या सामर्थ्याचा साक्षात्कार अगदी अलीकडे होऊ लागलेला आहे. आतापर्यंत या नाच्या साठ्याचा व्यापार पश्चिमी राष्ट्रांच्या हातात होता. पण अलीकडे स्वतंत्र झालेल्या अरब राष्ट्रांनी या क्षेतील ५- अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणून स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चाकविण्यासाठी म्हणून १ या भावाने त अलीकट अरब राष्ट्राच्या धोरणापळे खनिज तेलाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. इ. स. ११ चौथ्या अरब-इस्रायल संघर्षात इस्रायलला पाठिंबा देणा-या पश्चिमी राष्ट्राना धडा शिकविण्या खानी खनिज तेलाचा राजकीय शस्त्र म्हणून प्रथम वापर केला, दोन-अडीच डॉलरला एक पिप या भाव अडल विकले जात हात, अरबानी तेलाच्या किमती अचानक वाढविल्या. त्यामुळे क्रूड ऑईलची किंमत हो, १० ते ११ डॉलर इतकी वाढली, अजटनासारख्या देशांनी तर १८ डॉलरला एक पिप एवढ्या चढ्या भावाः तेलाची विक्री केली, त्यामुळे या तेलावर अवलंबून असणा-या देशाची आर्थिक स्थिती एका रात्रीत पार के याडल्यासारखी झाली, 122 क्रूड ऑईलची किंमत सर्वात जास्त कोणत्या देशाने वाढविली ? |
| A. | सिलोनने |
| B. | अर्जेंटिनाने |
| C. | पाकिस्तानने |
| D. | अरब राष्ट्रांनी |
| Answer» C. पाकिस्तानने | |
| 50. |
Special Cash awards are given to winners in International Sports events and their coaches for example for winning Gold Silver and Bronze Medal in Olympics Rs 50 lakhs, Rs 30 lakhs and Rs 20 lakhs respectively are given to the winners :Now consider the following :(a) Cash awards are given to coaches who have trained the medal winners for atleast 240 days immediately preceding the tournament(b) Award money to a coach is 25% of the award money given to the sports person coachedAnswer Options : |
| A. | (a) is right (b) is not |
| B. | (b) is right (a) is not |
| C. | both are right |
| D. | neither is right |
| Answer» B. (b) is right (a) is not | |