Explore topic-wise MCQs in Testing Subject.

This section includes 657 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your Testing Subject knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

1.

दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात ?

A. संयुक्त व्यंजन
B. जोडाक्षर
C. कठोर वर्ण
D. स्वरादि
Answer» B. जोडाक्षर
2.

खालील शब्दाच्या विरुद्धार्थी असलेला शब्द कोणता ?- ताबडतोब

A. लगेच
B. हंगामी
C. सावकाश
D. लगबगीने
Answer» D. लगबगीने
3.

Choose the appropriate word to complete the following sentence. A book which gives information on all subjects is called

A. Encyclopaedia
B. Catalogue
C. Directory
D. Album
Answer» B. Catalogue
4.

प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होऊन तीच त्यांची ‘अस्मिता' जागृत राहते, अर्थात् त्यारूपाने 'स्वदेशाभिमान जागृत राहात असतो. यांतील भाव असा की, सत्संस्कारमूलक-चांगल्यासंस्कारपूर्वक ज्या ज्या सत्कृत चांगल्या कृति, सात्त्विक कृति झाल्या, त्या त्या सत्-कृतीबद्दल त्या त्या आजूबाजूच्या मानवसमाजाच्या मनी-मानसीं आदरभाव निर्माण होतो. त्यांतूनच हळूहळू विशिष्ट अशी ‘संस्कृति' बनत असते. किंबहुना! ती संस्कृति हेच त्या देशाचे ‘भूषण-स्थान' होय. केवळ उत्तुंग इमारतींचे, रमणीय उपवनांचे, महावनांचे, सुशीतल मोठ्या जलाशयाचे वा विस्तीर्ण अशा भूभागाचे रक्षण' म्हणजे 'स्वदेशरक्षण', असे मुळींच नव्हे; तर उपर्युक्त स्वरूपाच्या संस्कृतीचे रक्षण म्हणजे खरे व उचित देशाचे रक्षण होय; समाजपुरुषाचे, लोकसंस्थेचे रक्षण होय. किंबहुना! आपल्या संस्कृतीच्या, मानवी-अस्मितेच्या, मानवी जीवनमूल्यांच्या रक्षणार्थच देशाचे व देशांतील इतर निसर्गदत्त व स्वोपार्जित सर्वपदार्थांचे, भोगसमृद्धीचे रक्षण करावे लागते, म्हणजेच मानव समाजांत सद्गुण समूह, जीवनमूल्ये हीं नांदतात आणि त्यामुळे मानवाचे–मानव समूहाचे जीवन बेरंग, बेचैन आणि दुखरे बनत नाहीं. 114. मानवाचे जीवन दुखरे, बेरंग, बेचैन कशामुळे बनते ?

A. असद्गुण समूहामुळे
B. जीवनमूल्यामुळे
C. संस्कृती व जीवनमूल्यांच्या अभावात
D. भोगसमृद्धी, रमणीय उपवने कमी झाल्यास
Answer» D. भोगसमृद्धी, रमणीय उपवने कमी झाल्यास
5.

. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. राजीव, पंकज, अंबुज, ....।

A. पीयूष
B. सरोज
C. सुधा
D. सारस
Answer» C. सुधा
6.

The 180 degree appraisal means an official should be judged by :(a) Colleagues in the organization (b) Clients/Citizens governed(c) His remote senior (d) Own selfAnswer Options :

A. (a), (c), (d)
B. (a), (b), (c)
C. (b), (c), (d)
D. (a), (b), (c) and (d)
Answer» E.
7.

In 2012, which of the following places had Jalsatyagraha agitation ?

A. Harda
B. Khandwa
C. Bhopal
D. Haridwar
Answer» C. Bhopal
8.

“आमच्या आनंदावर विरजण पडते.'- या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा.

A. जागरण होणे
B. विरस होणे
C. विराण वाटणे
D. दही लागणे
Answer» C. विराण वाटणे
9.

प्रश्न क्रमांक १२१ ते १२५ : पुढील उतारा वाचून त्यावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. | खनिज दुधनामध्ये क्रूड ऑईल हे एक फार महत्त्वाचे इंधन आहे. सर्व जगभर त्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर चाल आहे. या इंधनाला त्यामुळे खूप महत्त्व आलेले आहे. त्यामुळे या तेलाचे साठे ज्यांच्याकडे आहेत त्याच्या हातात जगाच्या सर्व आर्थिक नाड्या एकवटलेल्या आहेत. भू-मध्यसमुद्रालगतचा आखाती प्रदेश र अरब राष्ट्रे यांच्याकडे या तेलाचे प्रचंड साठे असून सर्व जगाला त्यांच्याकडून या तेलाचा पुरवठा होत मतो, या राष्ट्राला आपल्या या सामर्थ्याचा साक्षात्कार अगदी अलीकडे होऊ लागलेला आहे. आतापर्यंत या नाच्या साठ्याचा व्यापार पश्चिमी राष्ट्रांच्या हातात होता. पण अलीकडे स्वतंत्र झालेल्या अरब राष्ट्रांनी या क्षेतील ५- अमेरिकेची मक्तेदारी संपुष्टात आणून स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चाकविण्यासाठी म्हणून १ या भावाने त अलीकट अरब राष्ट्राच्या धोरणापळे खनिज तेलाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. इ. स. ११ चौथ्या अरब-इस्रायल संघर्षात इस्रायलला पाठिंबा देणा-या पश्चिमी राष्ट्राना धडा शिकविण्या खानी खनिज तेलाचा राजकीय शस्त्र म्हणून प्रथम वापर केला, दोन-अडीच डॉलरला एक पिप या भाव अडल विकले जात हात, अरबानी तेलाच्या किमती अचानक वाढविल्या. त्यामुळे क्रूड ऑईलची किंमत हो, १० ते ११ डॉलर इतकी वाढली, अजटनासारख्या देशांनी तर १८ डॉलरला एक पिप एवढ्या चढ्या भावाः तेलाची विक्री केली, त्यामुळे या तेलावर अवलंबून असणा-या देशाची आर्थिक स्थिती एका रात्रीत पार के याडल्यासारखी झाली, 125.कोणत्या राष्ट्रांकडे क्रूड ऑईलचे सर्वांत अधिक साठे आहेत?

A. भारत-पाकिस्तान या राष्ट्रांकडे
B. भू-मध्यसमुद्रालगतच्या राष्ट्रांकडे
C. पाश्चिमात्य राष्ट्रांकडे
D. सिलोन-पाकिस्तान या राष्ट्रांकडे
Answer» C. पाश्चिमात्य राष्ट्रांकडे
10.

"आतिवृष्टी' या शब्दचा विरुद्धार्थी शब्द शोधा,

A. अतिशय
B. अनावृष्टो
C. खूप
D. प्रचंड
Answer» C. खूप
11.

Read the following passage and answer the questions 196 to 200 given below After lunch, without waiting to get permission from their parents, the two boys set off to explore the part of the beach, which lay beyond the head land. They persuaded their young Sister to stay behind saying that the long walk would be too tiring for her. Once they had passed beyond the head land, the beach stretched away endlessly in front of them. It was like discovering a new world. And what exciting things there were to do! There were damp, dark cover to explore, in each of which they expected to come across smugglers hiding; there were mnumerable pools among the rocks, full of small fish and other sea creatures, and scattered along the beach, there were all those strange, yet common place, objects which were washed up and left by the tide. The afternoon passed quickly and the sun was going to set down reluctantly decided to turn back and make their way homewards. Long belowy Teached the head land, they could see that the tide had come in so far that they were now cut off from the o the other part of the beach. They looked at each other in dismay. It was useless to go on. evond the head land. If on the other hand the Since clearly there was no way of getting beyond the head la went back the way they had just come, the tide would come in long before they reached the end of the beach. Their only chance of escape was to find a way up the cliff, which in some was not very steep. At least, they might be able to climb high enough to be out of reach of the waves, which were coming closer all the time. In less than ten minutes, they found a narrow path which seemed to head all the way to the cliff top. But their troubles were not yet over. The two boys at once again began shouting at the top of their voices, hoping that some one walking along the cliff top might hear them. They were both surprised, however, when their father's face appeared over the top of the rock. He told them not to move until he came back. In a short while, he reappeared with two policemen, one of them climbed down a rope which was lowered over the rock. The two boys were then pulled up to safety. At the top of the cliff, they found their anxious mother and with her, their youngsister. She had told her parents where they had gone and thus saved them for spending a wet night on the cliff. 199. Where did the two boys go?

A. to explore the depth of the sea.
B. to the dark mountains.
C. to a small island.
D. to explore the part of the beach, which lay beyond the head land.
Answer» E.
12.

Which one of the following sentences is grammatically correct?

A. I could not find the book no where.
B. I only answered two questions.
C. You are rather very clever, no?
D. I have often told him to write clearly.
Answer» E.
13.

खालीलपैकी कोणते / कोणती विधान/ने बराबर आहे/आहेत? (a) अनिवासी भारतीय नागरीक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील. (b) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकेल. (c) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे. पर्यायी उत्तरे :

A. सर्व विधाने
B. कोणतेही नाही
C. फक्त (a)
D. (a) आणि (b)
Answer» D. (a) आणि (b)
14.

जोडया लावा : List A(a) भोर समिती (b) मुखर्जी समिती (c) जंगलवाला समिती (d) श्रीवास्तव समिती List B(i) सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा या गट किंवा तालुका पातळीवर उपलब्ध करुन दयाव्यात. (ii) लोकांचे आरोग्य लोकांच्या हाती (iii) वैदयकीय क्षेत्रात किंवा शिक्षणात प्रतिबंधक व सामाजिक वैदयक शांस्त्रांचा अंतर्भाव करणे (iv) सर्व पातळयांवर वैद्यकीय आणि आरोग्य सेवांचे एकत्रीकरण केले जावे.

A. (a) - (ii), (b) - (iii), (c) - (i), (d) - (iv)
B. (a) - (iv), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (i)
C. (a) - (iii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (ii)
D. (a) - (iii), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (i)
Answer» D. (a) - (iii), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (i)
15.

अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारित खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश नाही ?

A. उपयोजित कला
B. शिक्षक शिक्षण
C. व्यवस्थापन शिक्षण
D. अभियांत्रिकी शिक्षण
Answer» C. व्यवस्थापन शिक्षण
16.

खाली दिलेल्या शब्दांपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.

A. गारगार
B. गिरकी
C. गार
D. गरम
Answer» B. गिरकी
17.

I must have my way in this matter. The meaning of must in the above sentence is ....

A. necessity
B. obligation
C. fixed determination
D. strong probability
Answer» D. strong probability
18.

India ranks third in the world after the USA and China in coal production. Artharacite coal is the hardest and ranks highest among the coals with carbon content of 90 percent. Bituminous coal has carbon content between 50 percent to 80 percent. Lignite has about 40 percent carbon.State Wheter (a) India does not have extensive deposits of the highest grade coal. (b) India is a major producer of the highest grade coal. (c) Most of the coal India produces is with carbon 50 to 80% (d) Large chunk of India coal deposits are in the form of lignite. Which one of the above four statement is correct ?

A. Only (c)
B. (a) and (c)
C. (a) and (d)
D. Only (d)
Answer» C. (a) and (d)
19.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येबाबत खालील विधाने विचारात घ्या : (a) 91 व्या घटनादुरुस्तीच्या तरतूदीनुसार मंत्र्याच्या संख्येवर मर्यादा आली. (b) विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी. (c) विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी.(d) मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी नसावी. (e)मुख्यमंत्र्यासह 12 पेक्षा कमी नसावी. वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ?

A. (a), (b), (d)
B. (c), (d)
C. (c), (e)
D. (a), (c), (e)
Answer» D. (a), (c), (e)
20.

‘तो गाणे गातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

A. भावे
B. कर्मणी
C. कोणताही नाही
D. कर्तरी
Answer» E.
21.

उद्गारचिन्ह (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते?

A. भावना
B. वर्णन
C. कृती
D. प्रश्न
Answer» B. वर्णन
22.

प्रश्न क्र 101 ते 105 : खालील उतारा नीट वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. खरेच, कशातून आपण काहीही पाह शकतो. अंघोळीच्या बादलीभर पाण्यात गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना अशा प्रचंड नद्या आपल्या घरी येतात. आपल्याला न्हाऊ घालतात. नारळ, सुपारी, चार तांबड्या अक्षता, चार फुले, एखादे तुळशीपत्र, बिल्वपत्र आपल्याला पुरेसे होते, त्यातून आपल्याला पुष्कळसे काही दिसू शकते. मोठ्या प्रतिभासंपन्न लेखकांच्या बाबतीत हेच घडत असावे. एखाद्या घटनेच्या झरोक्यातून ते एखादा अनुभव घेतात आणि मग त्या अनुभवावर आपल्या प्रतिभेची विशिष्ट किमया ते करतात. जन्म, मृत्यू, प्रेम, वात्सल्य, विष" या भावना सनातनच आहेत. पण प्रतिभावंत ज्या वेळी त्या अनुभवांचे, भावनांचे चित्रण करतात, त्या वेळा वा पलीकडचे एक जग दिसत असते. हे जग खास त्यांचे असते. कलावंत हा प्रतिसृष्टी निर्माण करतो असे म्हणतात ते याच अर्थाने म्हटले जात असावे. प्रतिभावंताच्या अनुभवाच्या खिडकीतून आपण पलीकडे जाऊ शकते. त्याच्या स्वत:च्या जगात आपण प्रवेश करू शकतो. त्या वातावरणात मुक्तपणे वावरतो. 104 . 'वात्सल्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

A. माया
B. पवित्र
C. पावन
D. मंगल
Answer» B. पवित्र
23.

औषध-निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवार काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो?

A. अर्सेनिक
B. निकेल
C. शिसे
D. क्रोमियम
Answer» B. निकेल
24.

शाश्वत विकास' या विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषद अर्थात रिओ-2012 मध्ये खालीलपैकी कुठली बाब शाश्वत विकासासाठी सर्वात अपरिहार्य गरज म्हणून घोषित करण्यात आली ?

A. साक्षरता पातळी सुधारणा
B. हवा आणि पाणी प्रदुषणावर नियंत्रण
C. नैसर्गिक संसाधने संरक्षण
D. दारिद्रय निर्मूलन
Answer» E.
25.

राष्ट्रीय ज्ञान आयोगाने स्पेशल परपज् व्हेईकल या योजनेची शिफारस --------------- साठी केली.

A. दैनंदिन व्यवहारातील माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी
B. माहिती सुरक्षा व खाजगीसाठी
C. माहितीचे जतन करुन ठेवण्यासाठी
D. केंद्रीय ग्रंथालय स्थापन करण्यासाठी
Answer» B. माहिती सुरक्षा व खाजगीसाठी
26.

Which of the following is not associated with the polyseme 'present"?

A. a gift
B. to be physically somewhere
C. busy in work
D. to show or display
Answer» D. to show or display
27.

The Fellow Programme in Management is a ……

A. Management Development Course
B. Advanced Master's Course in Public Management
C. Post Graduate Programme in Management
D. Full time Doctoral Level Programme in Management
Answer» E.
28.

शुद्ध शब्द ओळखा.

A. शरदचंद्र
B. शारिरीक
C. शारीरीय
D. शारदिय
Answer» D. शारदिय
29.

सुदूर संवेदनयंत्रणेचा वापर करुन संभाव्य मासेमारी क्षेत्र कोणत्या आधारे ठरविण्यात येते?

A. सागरी खारटपणाचा अर्क आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान
B. हरितद्रव्य आणि सागरी पृष्ठभागाचे तापमान
C. फक्त सागरी पृष्ठभागाचे तापमान
D. सागरी पाण्याचा रंग व सागरी पृष्ठभागाचे तापमान
Answer» C. फक्त सागरी पृष्ठभागाचे तापमान
30.

राष्ट्रीय जलविज्ञान संस्था सन 1978 मध्ये जलविज्ञानाचे सर्वांगीण अभ्यासास प्रोत्साहन देण्यास व त्याचे सूसुत्रीकरण करण्यास स्थापन करण्यात आली. या संस्थेबाबत काय खरे नाही? (a) या संस्थेचे मुख्यालय रुरकी येथे आहे. (b) या संस्थेचे चार क्षेत्रीय केंद्र बेळगाव, जम्मू, काकीनाद व सागर येथे आहेत. (c) या संस्थेचे पूर व्यवस्थापन अध्ययनाची दोन केंद्रे गुवाहाटी व पटना येथे आहेत. पर्याय :

A. (a)
B. (b)
C. (c)
D. वरील एकही नाही
Answer» E.
31.

भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.' या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.

A. कामगिरी
B. भारतीय संघातील
C. चांगली
D. खेळाडूंनी
Answer» C. चांगली
32.

. From the following group of words choose the mis-spelt word(s).

A. 'a' and 'd' only
B. 'a' and 'c' only
C. 'b'only
D. 'b' and 'c' only
Answer» C. 'b'only
33.

National Knowledge Commission recommended scheme of special purpose vehicle to :

A. manage day-to-day working knowledge
B. secure data and its privacy
C. establish store house of information
D. set-up central library
Answer» B. secure data and its privacy
34.

‘आडकाठी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

A. अडचण
B. सुलभ
C. विरोध
D. मोकळीक
Answer» E.
35.

पुरोगामी' या शब्दाचा अर्थ

A. सुधारणावादी
B. पुरात वाहून गेलेला
C. नगरात राहणारा
D. आपला हेका न सोडणारा
Answer» B. पुरात वाहून गेलेला
36.

If I had known you were in town, _. Complete the sentence with suitable option.

A. I would meet you.
B. I would have met you.
C. I will meet you.
D. I would be meeting you.
Answer» B. I would have met you.
37.

तुम्ही मला मदत करणार नाही. योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा.

A. तुम्ही मला काय मदत करणार?
B. तुम्ही मला मदत करणार का?
C. तुम्ही मला मदत केली नाही ?
D. तुम्ही मदत कराल ना ?
Answer» B. तुम्ही मला मदत करणार का?
38.

प्रश्न क्र. 96 ते 100 : खालील उतारा नीट वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. रंग, पोत, अवकाश यांच्यातील कुरूपतेचे, हिडीसपणाचे परिणाम त्या त्या संवेदना ग्रहण करणाच्या इंद्रियांवर होत नसतील हे कसं शक्य आहे? फक्त काही त-हेच्या संवेदनांनी होणारे परिणाम शरीराला तीव्रतेने आणि चटकन जाणवतात; काहींचा परिणाम जास्त काळ घेणारा पण जास्त खोलवर असतो, एवढंच. अहोरात्र चालणा-या, मैलभर दूर ऐकू जाईल इतक्या कर्कश आवाजांच्या वातावरणात, निऑन ट्यूबच्या बकाल भडकपणात आणि सतत पुरी-पकोड्यानं बरबटलेल्या तोंडातून “साबरमती के संत तुने कर दिया कमाल याशिवाय दुसरं कोणतं महावाक्य जन्माला येऊ शकेल? कुरूपतेच्या, असुंदरपणाच्या अत्याचारांची फार जबर किंमत द्यावी लागते माणसाला. त्याची संवेदनशीलताच इतकी निबर होऊन जाते की सा-या संस्कृतीवर त्याचा परिणाम होतो आणि आजतर माणसाच्या मनावर लहानपणापासून तो वार्धक्यापर्यंत सतत परिणाम करणाच्या साच्या गोष्टी मानवनिर्मितच आहेत. अशा वेळी त्यांचे आकार, रंग, पोत हे सुंदर असणे, मनावर त्यातून होणारे संस्कार हे कुरूपतेचे, हिडीसपणाचे न होऊ देणे हे किती महत्त्वाचे आहे! प्रश्न क्र.98 संवेदनांचे परिणाम कशावर होतात?

A. महाकाव्यावर
B. वातावरणावर
C. इंद्रियांवर
D. म्हातारपणावर
Answer» D. म्हातारपणावर
39.

प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होऊन तीच त्यांची ‘अस्मिता' जागृत राहते, अर्थात् त्यारूपाने 'स्वदेशाभिमान जागृत राहात असतो. यांतील भाव असा की, सत्संस्कारमूलक-चांगल्यासंस्कारपूर्वक ज्या ज्या सत्कृत चांगल्या कृति, सात्त्विक कृति झाल्या, त्या त्या सत्-कृतीबद्दल त्या त्या आजूबाजूच्या मानवसमाजाच्या मनी-मानसीं आदरभाव निर्माण होतो. त्यांतूनच हळूहळू विशिष्ट अशी ‘संस्कृति' बनत असते. किंबहुना! ती संस्कृति हेच त्या देशाचे ‘भूषण-स्थान' होय. केवळ उत्तुंग इमारतींचे, रमणीय उपवनांचे, महावनांचे, सुशीतल मोठ्या जलाशयाचे वा विस्तीर्ण अशा भूभागाचे रक्षण' म्हणजे 'स्वदेशरक्षण', असे मुळींच नव्हे; तर उपर्युक्त स्वरूपाच्या संस्कृतीचे रक्षण म्हणजे खरे व उचित देशाचे रक्षण होय; समाजपुरुषाचे, लोकसंस्थेचे रक्षण होय. किंबहुना! आपल्या संस्कृतीच्या, मानवी-अस्मितेच्या, मानवी जीवनमूल्यांच्या रक्षणार्थच देशाचे व देशांतील इतर निसर्गदत्त व स्वोपार्जित सर्वपदार्थांचे, भोगसमृद्धीचे रक्षण करावे लागते, म्हणजेच मानव समाजांत सद्गुण समूह, जीवनमूल्ये हीं नांदतात आणि त्यामुळे मानवाचे–मानव समूहाचे जीवन बेरंग, बेचैन आणि दुखरे बनत नाहीं. 111. संस्कृती म्हणजे

A. अस्मिता
B. चांगल्या गुणांचा संचय
C. देशांतील सर्व बरेवाईट संस्कार
D. देशातील रीतिरिवाज
Answer» C. देशांतील सर्व बरेवाईट संस्कार
40.

प्रश्न क्रमांक 121 ते 125 पुढील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. | आगरकर बुद्धीखेरीज अन्य कोणताही मानदंड मानत नव्हते. समाजसुधारणांचे समर्थन करताना स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. नीतिमान नागरिकत्व आणि सदाचरणी समाज यांच्या निर्मितीसाठी धर्म आणि ईश्वर यांची आगरकरांना आवश्यकता वाटत नव्हती. जीवनातील सर्व सद्गुण हे धर्मापूर्वीच अस्तित्वात होते. धर्माने त्याचे फक्त ग्रथन आणि प्रतिपादन केले; पण या प्रतिपादनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या. आगरकर अज्ञेयवादी असल्यामुळे पूर्वजन्म, पुनर्जन्म या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. वर्णव्यवस्था, जातिसंस्था, अस्पृश्यता या गोष्टी स्वप्नातही त्यांना रुचल्या नाहीत. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन' हा त्यांनी परमपुरुषार्थ मानला. मात्र, त्यांच्या ‘सुखवर्धन' या संकल्पनेचा अनेकांनी विपर्यास केला. विवेकी आणि नीतिमान वर्तनामुळे लाभणारे मानसिक समाधान हे आगरकरांच्या लेखी ऐहिक सुख होते. अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' असे म्हणणा-या संतांची आणि आगरकरांची आनंदसाधना सारखीच होती. 123.सदाचरणी समाजनिर्मितीसाठी काय अपरिहार्य नाही असे आगरकरांना वाटते ?

A. नीतिमत्ता
B. धर्म व ईश्वर
C. विवेक व नीतिमत्ता
D. सुखवर्धन
Answer» C. विवेक व नीतिमत्ता
41.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा. दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहीत नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हि-यालासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी द:खे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये? शिवाय असे पाहा, जगात दु:खे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात-अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व. त्याचप्रमाणे दु:ख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे असे तुम्हालानाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहीत आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही ? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे असे का मानावे ? 83.. दगडाला देवपण कशामुळे येते?

A. टाकीचे घाव सोसल्याने
B. टाकीचे घाव घातल्याने
C. दगडाची मूर्ती तयार केल्याने
D. मूर्तीची पूजा केल्याने
Answer» B. टाकीचे घाव घातल्याने
42.

चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांच्या अंगाचा तिळपापड होतो.' या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा

A. दुःख होणे.
B. रागाने बेफाम होणे.
C. पापड खाणे.
D. निराश होणे.
Answer» C. पापड खाणे.
43.

Choose the right alternative : There should not be a prejudice _ any community.

A. with
B. for
C. of
D. against
Answer» B. for
44.

Pick out a sentence with an agreement between the subject and the pronoun.

A. Each of the girls gave her own version of affairs.
B. The girls gave her own version of affairs.
C. He gave her own version of affairs.
D. They gave her own version of affairs.
Answer» B. The girls gave her own version of affairs.
45.

खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे?

A. करोड
B. गाजर
C. अत्तर
D. मेहनत
Answer» E.
46.

खालील वाक्यातील ‘विधेय पूरक कोणते ? ‘श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली.'

A. श्रीकृष्णाने
B. सांदीपनींना
C. गुरुदक्षिणा
D. दिली
Answer» C. गुरुदक्षिणा
47.

युनियननिस्ट पार्टी' कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली होती ?

A. हिंदूचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
B. मुस्लीमांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
C. जामीनदारांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
D. व्यापा-यांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
Answer» D. व्यापा-यांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी
48.

प्रश्न क्रमांक 121 ते 125 पुढील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. | आगरकर बुद्धीखेरीज अन्य कोणताही मानदंड मानत नव्हते. समाजसुधारणांचे समर्थन करताना स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. नीतिमान नागरिकत्व आणि सदाचरणी समाज यांच्या निर्मितीसाठी धर्म आणि ईश्वर यांची आगरकरांना आवश्यकता वाटत नव्हती. जीवनातील सर्व सद्गुण हे धर्मापूर्वीच अस्तित्वात होते. धर्माने त्याचे फक्त ग्रथन आणि प्रतिपादन केले; पण या प्रतिपादनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या. आगरकर अज्ञेयवादी असल्यामुळे पूर्वजन्म, पुनर्जन्म या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. वर्णव्यवस्था, जातिसंस्था, अस्पृश्यता या गोष्टी स्वप्नातही त्यांना रुचल्या नाहीत. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन' हा त्यांनी परमपुरुषार्थ मानला. मात्र, त्यांच्या ‘सुखवर्धन' या संकल्पनेचा अनेकांनी विपर्यास केला. विवेकी आणि नीतिमान वर्तनामुळे लाभणारे मानसिक समाधान हे आगरकरांच्या लेखी ऐहिक सुख होते. अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' असे म्हणणा-या संतांची आणि आगरकरांची आनंदसाधना सारखीच होती. 121. वरील उता-याचा वयं विषय कोणता? |

A. अज्ञेयवाद
B. वर्णव्यवस्था
C. पूर्वजन्म
D. आगरकर
Answer» E.
49.

Fill in the blank choosing the correct option: .... science is a good servant, it is a bad master.

A. But
B. The
C. Though
D. For PRI
Answer» D. For PRI
50.

खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे? आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते.

A. दर्शक सर्वनाम
B. पुरुषवाचक सर्वनाम
C. संबंधी सर्वनाम
D. प्रश्नार्थक सर्वनाम
Answer» C. संबंधी सर्वनाम