Explore topic-wise MCQs in Testing Subject.

This section includes 657 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your Testing Subject knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

1.

राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन दरवर्षी ......... रोजी पाळला जातो.

A. 20 में
B. 21
C. 25 मे
D. 28 मे
Answer» B. 21
2.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत राष्ट्रपती पदाची कर्तव्ये कोण पार पाडतो?

A. नियंत्रक महालेखापाल
B. अटर्नी जनरल
C. भारताचे सरन्यायाधीश
D. महाधिवक्ता
Answer» C. भारताचे सरन्यायाधीश
3.

मुख्य निवडणूकांमध्ये वापरली जाणारी पुसता न येणारी शाई इथे तयार होते?

A. बवाल्हेर
B. म्हेसूर
C. वाराणसी
D. मदुराई
Answer» C. वाराणसी
4.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित करण्यामागचे उद्दिष्ट्य काय आहे?

A. अनाथांना सहाय्य करणे
B. झोपडपट्टी पुरर्वसन करणे
C. बलात्काराच्या बळींना मदत करणे
D. स्थलांतरित कामगारांचे पुनर्वसन करणे
Answer» C. बलात्काराच्या बळींना मदत करणे
5.

खालीलपैकी ग्रामीण विकासाकरिता सध्याचे केंद्रीय मंत्री कोण आहेत?

A. डी.व्ही. सदानंद गौडा
B. नरेंद्रसिंह तोमर
C. जे पी नड्डा -
D. हरसिमरत कौर बादल ।
Answer» D. हरसिमरत कौर बादल ।
6.

2016-17 ते 2018-19 पर्यंतच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील घरांची अपेक्षित संख्या किती आहे?

A. 4 कोटी
B. 3 कोटी
C. 1 कोटी
D. 2 कोटी
Answer» E.
7.

कॅशनल इन्स्टीट्यूट रैंकिंग फ्रेमवर्क (एनआईआरएफ) द्वारे महाराष्ट्रामधून कोणत्या शैक्षणिक संस्थेला अग्रणी 10 संस्थांमध्ये (विद्यापीठ श्रेणी) श्रेणीकृत केले गेले?

A. मुंबई विद्यापीठ
B. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
C. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
D. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटी
Answer» D. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटी
8.

1919 मध्ये स्थापित केलेले बॉम्बे सैनिक मंडळ हे महाराष्ट्र राज्यामधील खालीलपैकी कशाचे पूर्वप्रवर्तक होते?

A. महाराष्ट्र राज्य सैनिक, नाविक आणि एअरमेन बोर्ड
B. राज्य सैनिक मंडळ
C. सैनिक कल्याण विभाग
D. उएसएम कल्याण मंत्रालय
Answer» D. उएसएम कल्याण मंत्रालय
9.

स्वामी विवेकानंदानी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

A. 1892
B. 1897
C. 1937
D. 1939
Answer» C. 1937
10.

डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे मराठी साहित्याच्या खालीलपैकी कोणत्या शाखेतील लेखक आहेत?

A. काव्य
B. नाट्य
C. प्रवासवर्णन
D. कादंबरी
Answer» E.
11.

नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गायक ....... ह्या नावाने परिचित आहेत.

A. कुमार गंधर्व |
B. धुमाळ
C. सवाई गंधर्व
D. बालगंधर्व
Answer» E.
12.

हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. नर्मदा
B. महानदी
C. कृष्णा
D. कावेरी
Answer» C. कृष्णा
13.

1936 साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची स्थापना कोणी केली?

A. सर दोराबजी टाटा
B. जमशेदजी टाटा
C. जे.आर.डी. टाटा
D. रतन टाटा
Answer» B. जमशेदजी टाटा
14.

हरितक्रांती भारतात खालीलपैकी कोणत्या पिकासाठी सगळ्यात जास्त यशस्वी ठरली ?

A. ऊस
B. चहा
C. गहू
D. तेलबिया
Answer» B. चहा
15.

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रस्तावित आठ पदरी द्रुतगती मार्ग । मुंबईला ...... सोबत जोडेल.

A. कोल्हापूर
B. औरंगाबाद
C. मिरज
D. नागपूर
Answer» E.
16.

रु. 960 ला रेडिओ संचाची विक्री करुन एका व्यक्तीला 4% तोटा झाला. 16% नफा मिळवण्यासाठी त्याने रेडीओची किती किंमतीला विक्री करावी?

A. रु. 1160
B. रु. 1260
C. रु. 1360
D. रु. 1460
Answer» B. रु. 1260
17.

दि इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये स्थित आहे?

A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक
Answer» D. नाशिक
18.

खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे?

A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक
Answer» C. नागपूर
19.

खालीलपैकी कोणती बँक जन धन योजनेचे खाते उघडण्यासाठी अधिकृत नाही?

A. आयसीआयसीआय
B. आयडीबीआय बँक
C. एचएसबीसी बँक
D. युनियन बँक ऑफ इंडिया
Answer» D. युनियन बँक ऑफ इंडिया
20.

भारत शासन आणि सर दोराबजी ट्रस्टसोबत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेची स्थापना कोणी केली?

A. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र
B. एशियन डेव्हलपमेंट बँक
C. वर्ल्ड बँक
D. युनाइटेड नेशन्स
Answer» E.
21.

. ........चा प्रशासनामध्ये समावेश करणे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याद्वारे घोषणा केलेल्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम 2018 चे उद्दिष्ट्य आहे?

A. महिला
B. राजकरणी
C. तरूण
D. एनजीओ
Answer» D. एनजीओ
22.

भारतीय घटनेचे कोणते कलम महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाला वेगळी विकासात्मक मंडळे स्थापित करण्याचे आधिकार देते?

A. कलम 377
B. कलम 371
C. कलम 370
D. . कलम 373
Answer» C. कलम 370
23.

भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कुणाला म्हणतात?

A. डॉ. एन.एस. स्वामीनाथन
B. डॉ.होमी जे. भाभा
C. एच.डी. दलाया
D. डॉ. वर्गीस कुरियन
Answer» B. डॉ.होमी जे. भाभा
24.

भारतीय राज्यांतील पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या?

A. सरोजिनी नायडू
B. सुचेता कृपलानी
C. उमा भारती
D. शीला दीक्षित
Answer» C. उमा भारती
25.

15 ऑगस्ट 1948 रोजी साधना या साप्ताहित पत्रिकेचे संस्थापन केलेल्या स्वातंत्र्य सेनानी, लेखक आणि सामाज सुधारकाचे नाव काय आहे?

A. विनोबा भावे
B. अच्युत पटकवर्धन
C. साने गुरुजी
D. एस.एम.जोशी
Answer» E.
26.

नारायण भिकाजी पारुळेकर हे कोणत्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होते?

A. लोकमत
B. केसरी
C. पुढारी
D. सकाळ
Answer» C. पुढारी
27.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात स्थित आहे ?

A. मुंबई
B. पुणे
C. ठाणे
D. औरंगाबाद
Answer» C. ठाणे
28.

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे कोण आहेत?

A. यशवंतराव चव्हाण
B. वसंतराव नाईक
C. शरद पवार
D. विलासराव देशमूख
Answer» C. शरद पवार
29.

महाराष्ट्रातील वासूदेव बळवंत फडके हे एक........ होते.

A. राष्ट्रवादी क्रांतीकारक
B. मराठी कवी
C. यशस्वी उद्योगपती
D. प्रसिद्ध चित्रपट निर्माते
Answer» E.
30.

मराठीतील कोणत्या चित्रपटाला 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम प्रादेशिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला?

A. माझ एल्गार
B. भविष्याची ऐशी तैशी
C. कच्चा लिंबू
D. अनान
Answer» D. अनान
31.

2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या ग्रामीण भागात राहणा-या लोकांची अंदाजे टक्केवारी काय आहे?

A. 25
B. 39
C. 46
D. 68
Answer» D. 68
32.

105 मीटर लांब ट्रेन 50 किमी प्रति तास या वेगाने धावत आहे. ट्रेन धावत आहे त्या दिशेच्या विरुद्ध बाजून 4 किमी प्रति तास वेगाने धावणाच्या व्यक्तीला ओलांडण्यास त्या ट्रेनला किती वेळ लागेल?

A. 7 सेकंद
B. 10 सेकंद
C. 12 सेकंद
D. 5 सेकंद
Answer» E.
33.

हरितक्रांती .... ह्या क्षेत्रातील उत्पदनाच्या वाढीच्या संदर्भात उल्लेखली जाते.

A. कुक्कुटपालन
B. खाद्य तेल
C. मत्स्यपालन
D. कृषी
Answer» E.
34.

बिबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खलीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती आहे?

A. रायगड
B. औरंगाबाद
C. सिंधुदुर्ग
D. अहमदनगर
Answer» C. सिंधुदुर्ग
35.

जानेवारी 1960 मध्ये कोणत्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सदस्यांवर गोळीबार केला गेला, ज्याला आता हुतात्मा चौक म्हणून जाणले जाते ?

A. ऑगस्ट क्रांती मैदान
B. मस्जिद बंदर
C. फ्लोरा फाऊंटन
D. बॉम्बे पोर्ट ट्रस्ट
Answer» D. बॉम्बे पोर्ट ट्रस्ट
36.

प्रोत्साहन देणे हे परंपरागत कृषी विकास योजनेचे ध्येय आहे.

A. रसायन आधारित कृषी
B. फक्त शहरांमध्ये केली जाणारी शेती
C. कालबाह्य शेती
D. सेंद्रीय शेती
Answer» E.
37.

भारतामध्ये अक्षय ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्राची श्रेणी ........ आहे.

A. 1ली
B. 2री
C. 3री
D. 4थी
Answer» B. 2री
38.

खालीलपैकी कोणत्या शहरात नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत?

A. मुंबई
B. ठाणे
C. पुणे
D. नागपूर
Answer» D. नागपूर
39.

नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे, जेथे वाकाटक राजा प्रवरसेन दूसरा याची राजधानी आढळली होती?

A. रामटेक
B. खापरी
C. मनसार
D. मौदा
Answer» D. मौदा
40.

ग्राम पंचायत संघटनेची तरतूद भारतीय राज्य ........ ह्यामध्ये समाविष्ट केलेली आहे.

A. भाग 4, कलम 40
B. भाग 15, कलम 329
C. भाग 2, कलम 11
D. भाग 11, कलम 245
Answer» C. भाग 2, कलम 11
41.

भारतीय वायुदलात एअर मार्शल पदापर्यंत पोहचलेली पहिली भारततीय महिला ...... या आहेत.

A. बुला चौधरी
B. पुनीता अरोरा
C. अंजली भागवत
D. पद्मा बंडोपाध्याय
Answer» E.
42.

अ हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. ब हा अ पेक्षा 25 अधिक कार्यक्षम आहे. तेच काम पूर्ण करण्यासाठी ब ला किती दिवस लागतील ?

A. 16
B. 18
C. 15
D. 25
Answer» B. 18
43.

60 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये, मुली या मुलांच्या दुप्पट आहेत, कमालला अग्रस्थानापासून सतरावी श्रेणी मिळाली. जर कमालच्या पुढे 9 मुली असतील,तर श्रेणीमध्ये त्यानंतर किती मुलं असतील?

A. 3
B. 7
C. 12
D. 23
Answer» C. 12
44.

2016-17 च्या आर्थिक वर्षानुसार, भारतातील एकूण विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी काय आहे?

A. 20
B. 25
C. 35
D. 30
Answer» D. 30
45.

युएनच्या वार्षिक सभेसाठी अध्यक्ष म्हणून निवडली गेलेली पहिली भारतीय व्यक्ती आहे

A. विजयालक्ष्मी पंडित
B. एस. राधाकृष्णन
C. आचार्य कृपलानी
D. व्ही. के. कृष्ण मेनन
Answer» B. एस. राधाकृष्णन
46.

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वाधिक आहे?

A. मुंबई शहर |
B. नागपूर
C. मुंबई उपनगर
D. अकोला
Answer» D. अकोला
47.

भारताचे राष्ट्रपती होण्याआधीच भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीचे नाव सांगा.?

A. प्रणव मुखर्जी
B. के.आर.नारायण
C. झाकिर हुसैन
D. व्ही.व्ही.गिरी
Answer» D. व्ही.व्ही.गिरी
48.

महान मराठी गायिका मोगुबाई कुर्डीकर ह्या खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिकेच्या आई आहेत?

A. गंगुबाई हनगळ
B. प्रभा अत्रे
C. किशोरी आमोणकर
D. संगीता कट्टी
Answer» D. संगीता कट्टी
49.

खालीलपैकी कुणाला नोबेल पारितोषिक मिळाले नाही?

A. महात्मा गांधी
B. मदर तेरेसा
C. अमर्त्य सेन
D. सी.व्ही.रमण
Answer» C. अमर्त्य सेन
50.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर अर्थव्यवस्थेच्या विकासाचे प्रारुप देणा-या 8 आठ प्रमुख भारतीय उद्योजकांच्या प्रस्तावाला काय नाव दिले गेले होते ?

A. दिल्ली प्लान
B. लंडन प्लान
C. बाँबे प्लान .
D. कलकत्ता प्लान
Answer» D. कलकत्ता प्लान