Explore topic-wise MCQs in Testing Subject.

This section includes 657 Mcqs, each offering curated multiple-choice questions to sharpen your Testing Subject knowledge and support exam preparation. Choose a topic below to get started.

1.

......... वापरुन तेल आणि मेदाचा खवटपणा टाळता येऊ शकतो.

A. परिरक्षक
B. रंककारक
C. प्रतिऑक्सिडीकारक
D. प्रतिजैविक
Answer» D. प्रतिजैविक
2.

मूकनायक (शांततेचा नेता) हे वत्तपत्र द्वारे प्रकाशित केले गेले :

A. लोकमान्य टिळक
B. डॉ. बी.आर. आंबेडकर
C. विठ्ठल रामजी शिंदे
D. केशवराव जेधे
Answer» B. डॉ. बी.आर. आंबेडकर
3.

कोणत्या पर्वत रांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात?

A. ब्रम्हगिरी
B. सातपुडा
C. सह्याद्री
D. कळसूबाई
Answer» D. कळसूबाई
4.

घटनेमधील कोणते कलम धार्मिक प्रकरणे व्यस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देते?

A. कलम 21
B. कलम 26
C. कलम 62
D. कलम 22
Answer» C. कलम 62
5.

रणजी करंडक क्रिकेट सामन्यामध्ये उमेश यादव हा कोण संघासाठी खेळला?

A. महाराष्ट्र
B. मुंबई
C. विदर्भ
D. रेल्वे
Answer» D. रेल्वे
6.

महाराष्ट्रामध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (व्हीएनआयटी) कुठे स्थित आहे?

A. अमरावती
B. नागपूर
C. मुंबई
D. नाशिक
Answer» C. मुंबई
7.

कोणत्या घटनात्मक दुरुस्ती कायद्यांतर्गत राज्याच्या मंत्री परिषदेची संख्या ही राज्य विधानसभेच्या 15 टक्के पेक्षा जास्त नसावी असे ठरवले गेले आहे?

A. 72 वी दुरूस्ती
B. 91 वी दुरूस्ती
C. 92 वी दुरूस्ती
D. 82 वी दुरूस्ती
Answer» C. 92 वी दुरूस्ती
8.

1936 मध्ये महाराष्ट्रात स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना केली?

A. अरुणा असफ अली
B. विनोबा भावे
C. बी.आर. आंबेडकर
D. सरदार वल्लभभाई पटेल
Answer» D. सरदार वल्लभभाई पटेल
9.

महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून कोणता दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून घोषित केला गेला आहे?

A. 5 एप्रिल
B. 9 जूलै
C. 9 ऑक्टोबर
D. 24 जानेवारी
Answer» C. 9 ऑक्टोबर
10.

महाराष्ट्रामधील हिवारे बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे नाव काय आहे, ज्यांनी गावामध्ये संपूर्ण बदल घडवून आणला आणि राष्ट्रीय ख्याती मिळवली?

A. धनाजी श्रीरंग आमले
B. पोपटराव बागुजी पवार
C. राजाराम बबन सावंत
D. अजितकुमार विष्णु पाटेकर
Answer» C. राजाराम बबन सावंत
11.

वेस्ट इंडिजच्या A, B, C,आणि D या चार क्रिकेटपटूद्वारे सामन्यामध्ये केलेल्या धावा या 5:2:4:3 या गुणोत्तरामध्ये आहेत. उर्वरित खेळांडूनी या चार खेळाडूंच्या एकूण धावांच्या अर्थाने केल्या. जर D ने B पेक्षा 23 धावा जास्त केल्या असतील, तर श्रलेकेच्या एकूण किती असतील ज्यांनी वेस्ट इंडिजच्या 2/3| धावा केल्या होत्या?

A. 322
B. 483
C. 261
D. 325
Answer» B. 483
12.

बळवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर, 1959 मध्ये 2राजस्थानात पहिल्यांदा पंचायत राजचं उद्घाटन ह्यांच्या हस्ते केलं गेलं.

A. एल.पी. शुक्ला
B. जवाहरलाल नेहरु 17
C. सी.के.डी
D. सरदार वल्लभभाई पटेल
Answer» C. सी.के.डी
13.

........... शी संबंधित शेतक-यांना वित्तीय सहाय्य पुरवणे हे बिरसा मुंडा कृषी योजनेचे ध्येय आहे.

A. अनुसूचित जाती
B. अनुसूचित जमाती
C. भटक्या जमाती
D. इतर मागासवर्ग
Answer» E.
14.

सायकलचा ब्रेक दाबून धरुन ती रस्त्यावरुन हलवणे कठीण आहे. कारण.....

A. लोटण घर्षण हे सर्पा घर्षणापेक्षा कमी आहे.
B. सप घर्षण हे लोटण घर्षणापेक्ष कमी आहे.
C. लोटण घर्षण हे स्थितिक घर्षणापेक्षा कमी आहे.
D. स्थितिक घर्षण हे लोटण घर्षणापेक्षा कमी आहे.
Answer» B. सप घर्षण हे लोटण घर्षणापेक्ष कमी आहे.
15.

राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ..... ह्या आहेत

A. जगन नाथ कौल
B. जे रेंगस्वामी
C. हेम दत्ता
D. मदर तेरेसा
Answer» E.
16.

महाराष्ट्राची सर्वांत लहान सीमा कोणती आहे?

A. उत्तर
B. उत्तर पश्चिम
C. पूर्व
D. दक्षिण पश्चिम
Answer» D. दक्षिण पश्चिम
17.

नोव्हेंबर 2017 मध्ये, भारताने खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ग्लोबर कॉन्फरेन्स ऑन सायबर स्पेस (जीसीसीएस) चे आयोजन केले होते?

A. बेंगलुरु
B. मुंबई
C. नवी दिल्ली
D. चेन्नई
Answer» D. चेन्नई
18.

जागतिक बालिका दिन कधी साजरा केला जातो?

A. 10 ऑक्टोबर
B. 24 ऑक्टोबर
C. 11 ऑक्टोबर
D. 16 ऑक्टोबर
Answer» D. 16 ऑक्टोबर
19.

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या राजाच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधले गेले होते?

A. राणी व्हिक्टोरिया
B. एडवर्ड तृतीय
C. जॉर्ज पंचम
D. राणी एलिझाबेथ
Answer» D. राणी एलिझाबेथ
20.

तानसेन हा कोणत्या सम्राटाचा दरबारी गायक होता?

A. अकबर
B. शाहजहान
C. बहादुर शाह
D. बाबर
Answer» B. शाहजहान
21.

जर 50 किलो वजन असलेल्या विद्यार्थ्याच्या जागी नवीन विद्यार्थी आला तर 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन हे अर्ध्या किलोग्रॅमने | 80 वाढते. विद्यार्थ्यांचे वजन काढा.

A. 55 किग्रं |
B. 60 किग्रं
C. 45 किग्ने
D. 40 किग्रं
Answer» B. 60 किग्रं
22.

जेव्हा धातूंची आम्लांसोबत अभिक्रिया होते तेव्हा ते संबंधित क्षार आणि .... तयार करतात.

A. ऑक्सिजन
B. हायड्रोजन
C. क्लोरीन
D. हायड्रॉक्साईड
Answer» C. क्लोरीन
23.

भारतातील शेतीच्या एकूण क्षेत्रापैकी बहुतेक जमीन ........ लागवडीखाली आहे.

A. अन्नधान्याच्या
B. नगदी पिकांच्या
C. वृक्ष लागवड
D. तेलबिया लागवड |
Answer» C. वृक्ष लागवड
24.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. 1947
B. 1952
C. 1960
D. 1962
Answer» E.
25.

22 जून 1897 रोजी चाफेकर बंधुंनी ज्याची हत्या केली त्या पुण्याच्या प्लेग कमिशनरचे नाव काय?

A. जेम्स ऍबॉट
B. रॉबर्ट क्लाईव्ह
C. जनरल डायर
D. डब्ल्यू.सी.रैंड
Answer» E.
26.

भारतातील स्थानिक प्रशासनाचे जनक असलेल्या व्हॉइसरॉयाचे नाव सांगा.

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड माउंटबॅटन
C. लॉर्ड कॉर्नवॉलिस
D. लॉर्ड रिपन
Answer» E.
27.

8 संख्यांची सरासरी 25 आहे. जर प्रत्येक संख्या 15 ने वाढली. तर संख्येची नवीन सरासरी काय असेल?

A. 30.45
B. 28.75
C. 35.37
D. 20.45
Answer» C. 35.37
28.

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्र हे भारतामधील ...... सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.

A. दुसरे
B. तिसरे
C. चौथे
D. पहिले
Answer» B. तिसरे
29.

व्हि.एम.दांडेकर समिती कशाशी संबंधित आहे?

A. महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण
B. विविध प्रदेशांमधील असंतुलनाची समस्या
C. महाराष्ट्राचे व्यापार आणि वाणिज्य धारेण
D. कृषी विकास
Answer» C. महाराष्ट्राचे व्यापार आणि वाणिज्य धारेण
30.

2018 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेले गुलाम मुस्तफा खान हे .......... आहेत.

A. इस्लामिक विचारवंत
B. सामाजिक कार्यकर्ता
C. हिंदूस्तानचे शास्त्रीय संगीत वादक
D. खेळाडू
Answer» C. हिंदूस्तानचे शास्त्रीय संगीत वादक
31.

भारतामध्ये कोणत्या व्हाइसरॉयने लाकशाहीची मुलभूत प्रशिक्षण शाळा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचे सुचवले?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड मेयो
D. लॉर्ड माऊंट बँटन
Answer» C. लॉर्ड मेयो
32.

मराठी साहित्यामधील कथा संग्रह जेव्हा मी जात चारली होती याचे लेखक कोण आहेत?

A. नामदेव ढसाळ
B. अण्णाभाऊ साठे
C. . बाबुराव बागुल
D. लक्ष्मण गायकवाड
Answer» D. लक्ष्मण गायकवाड
33.

......... वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली गेली.?

A. 2011
B. 2012
C. 2013
D. 20134
Answer» E.
34.

भारता शेजारील कोणत्या देशाला अरबांद्वारे सरेंडीब म्हणून संदर्भिले जाते?

A. श्रीलंका
B. पाकिस्तान
C. नेपाळ
D. म्यानमार
Answer» B. पाकिस्तान
35.

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या .. आहे, जी भारताच्या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.

A. 3 कोटींपेक्षा कमी
B. 3 ते 4 कोटी
C. 4 ते 5 कोटी
D. 5 कोटीपेक्षा जास्त
Answer» E.
36.

......... वर्षामध्ये भारतीय अन्न प्राधिकरणाची स्थापना झाली.

A. 1959
B. 1962
C. 1965
D. 1968
Answer» D. 1968
37.

महाराष्ट्रातील काणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोब्बर बेटाच्या सेल्युलर जेलमध्ये कारावासात ठेवले होते?

A. गोपाळ कृष्ण गोखले
B. बाळ गंगाधर टिळक
C. वि. दा. सावरकर
D. दादाभाई नवरोजी
Answer» D. दादाभाई नवरोजी
38.

.खालीलपैकी कोणत्या राज्यांसह महाराष्ट्र त्याची सीमा सामईक करतो?

A. तेलेगणा
B. ओडिशा
C. केरळ
D. राजस्थान
Answer» C. केरळ
39.

राज्याच्या मंत्र्यांची समिती सामुदायिकरित्या कोणाला जबाबदार असते?

A. गव्हर्नर
B. मुख्यमंत्री
C. विधानसभा
D. विधानसभेचे वक्ते
Answer» D. विधानसभेचे वक्ते
40.

महाराष्ट्राच्या सामजिक रचनेमध्ये रमाबाईंनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले? ।

A. आध्यात्मिकतेचा प्रसार
B. जाती यंत्रणेचे निर्मुलन करण्यासाठी
C. कामगारांना पाठिंबा
D. महिलांचा उद्धार
Answer» E.
41.

भारतामधील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये निम्न लिंग गुणोत्तर आहे?

A. लक्षद्वीप
B. अंदमान आणि निकोबार बेटे
C. दादरा आणि नगर हवेली
D. दमण आणि दीव
Answer» B. अंदमान आणि निकोबार बेटे
42.

आयोडिन हा संप्रेरकांमधील महत्त्वाचा घटक ........ द्वारे निर्माण केला जातो.

A. धिवृक्क ग्रंथी
B. आवटू ग्रंथ
C. पीयूषिका ग्रंथी
D. स्वादुपिंड
Answer» C. पीयूषिका ग्रंथी
43.

16 जून 2017 रोजी कोणत्या सीमेवर भारत चीन कोंडीला सुरूवात झाली ?

A. डॉकलाम सीमा
B. जियादाओ सीमा
C. वाघा सीमा
D. अटारी सीमा
Answer» C. वाघा सीमा
44.

खालीलपैकी कोणता हा महाराष्ट्रामधील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे?

A. महाबळेश्वर
B. कळसूबाई
C. साल्हेर
D. धोडप
Answer» C. साल्हेर
45.

शतकांपासून महाराष्ट्रामध्ये किती किल्ले बांधले गेल्याचा अंदाज लावला जातो?

A. 100 पेक्षा कमी
B. अंदाजे 200
C. अंदाजे 300
D. 350 च्या वर
Answer» E.
46.

पटकी(कॉलरा). मुळे होतो.

A. जीवाणू
B. कवक
C. विषाणू
D. प्रोटोझोआ
Answer» B. कवक
47.

सोनमने एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये एक चमचा मीठ टाकले आणि ते ढवळले. मीठ नाहीसे झाले. हो कोणत्या प्रकारचा बदल आहे?

A. जैविक बदल
B. भौतिक बदल
C. कोणताही बदल नाही
D. रासायनिक बदल
Answer» C. कोणताही बदल नाही
48.

2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्हा शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे?

A. गोंदिया
B. हिंगोली
C. गडचिरोली
D. जालना
Answer» D. जालना
49.

2016-17 च्या भारताच्या सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी काय होती?

A. 15
B. 20
C. 25
D. 30
Answer» C. 25
50.

शिवसेनेचे संस्थापक बाळ केशव ठारे यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक यंगचित्रकार म्हणून केली?

A. लोकसत्ता
B. टाईम्स ऑफ इंडिया
C. फ्रि प्रस जनरल
D. हिंदुस्थान टाईम्स
Answer» D. हिंदुस्थान टाईम्स