1.

विराट कोहलीच्या पहिल्या चार कसोटी सामन्यात धावांची सरासरी 42 आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करावयाची असल्यास, पाचव्या कसोटीत त्याला किती धावा कराव्या लागतील ?

A. 98
B. 82
C. 53
D. 92
Answer» C. 53


Discussion

No Comment Found

Related MCQs