MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
उतारा वाचून त्यावरील प्रश्न क्रमांक ८१ ते ८५ ची उत्तरे द्या. लांतराची लाज बाळगणे हे रानटीपणाचे लक्षण आहे. मानवी प्राण्याने ज्या शक्तींचा विकास जाणूनबुजून केला आहे, त्या शक्ती वाढत ठेवणे आणि त्यांचा वापर करणे प्रगतीचे लक्षण आहे. जो पुष्कळ पाठ करतो, च्यापढे नाना प्रकारची ज्ञाने नेहमी हात जोडून उभी असतात आणि त्याने खुण करताच त्याच्या सेवेला सादर होतात. करीत नाहीत त्यांना बारीकसारीक कामासाठीसुद्धा कोश पाहावे लागतात, संदर्भस्थळे हुडकावा न किंवा कोणाला तरी जाऊन विचारावे लागते. हा सर्व कालाचा अपव्यय होय. आणि हे जर केले नाही तर अनिश्चित ज्ञानावर विसंबून बसून त्याला आपली विधाने करावी लागतात. म्हणून लहानपणाच्या काळात त स्मतीने बद्ध करण्याची सवय वाढविली पाहिजे. कमावणे हा शब्द केवळ कातड्यालाच लागू नाही. तो मानवाच्या शक्तींनाही लागू आहे. स्मृती एकदा कमावली म्हणजे ती सर्वसमावेशक आणि चिवट बनते. तिच्या कोशात पष्कळ वस्तू मावतात आणि त्याचा कब्जा ती सहसा सोडीत नाही. हे भांडवल माणसाला मरेपर्यंत पुरते. म्हणन नमुनेदार विद्यार्थी बनू इच्छिणा-याने पाठांतराचा सपाटा कायम ठेवला पाहिजे. 85. उता-याचा मुख्य विषय कोणता आहे? |
| A. | पाठांतराचे फायदे |
| B. | संदर्भस्थळे |
| C. | लहानपण आणि स्मृती |
| D. | वेळेचा सदुपयोग |
| Answer» B. संदर्भस्थळे | |