1.

उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांचा नाश झाल्यास ते उष्ण कटिबंधीय पानझडी वनाप्रमाणे लवकर पुनरुज्जीवीत होत नाहीत, त्याचे कारण म्हणजे.

A. सदाहरित वन जमिनीत पोषणद्रव्य कमी असतात
B. सदाहरित वनातील वृक्षाची क्षमता कमी असते
C. सदाहरित वनाची झडे खूप वाढतात
D. सदाहरित वनांची सूपीक जमीन इतर जातिनी आक्रमित केल्याने
Answer» B. सदाहरित वनातील वृक्षाची क्षमता कमी असते


Discussion

No Comment Found

Related MCQs