MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली यांच्याबाबत खालील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ? (a) विनायक सावरकरांवर इटालियन देशभक्त मझीनीचा खूप प्रभाव होता ज्यांचे आत्म चरित्र त्यांनी भाषांतरित केले. (b) बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवायाकरिता अंदमानात डांबले गेले होते ज्याविरुध्द कान्हेरेंनी जॅकसनला गोळया घालून ठार केल. |
| A. | केवल (b) |
| B. | केवल (a) |
| C. | (a) व (b) पैकी एकही नाही |
| D. | (a) व (b) दोन्ही |
| Answer» D. (a) व (b) दोन्ही | |