1.

पुढीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे?अ] हरितक्रांती पूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL-480 या कायद्यानुसार केली.ब] PL-480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत प्रमुख हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता.

A. अ आणि ब दोन्ही योग्य
B. अ आणि ब दोन्ही अयोग्य
C. फक्त अ योग्य
D. फक्त ब योग्य
Answer» B. अ आणि ब दोन्ही अयोग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs