1.

प्रवासी व माल वाहतुकीचे रेल्वे प्रमुख साधन आहे. सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हे 34 किमी चे माफक अंतर कापण्यापासून आता सुमारे 64460 किती एवढे अंतर कापते या 64460 किती रेल्वे अंतरापैकी किती टक्के अंतराचे गेल्या 160 वर्षात विदयुतीकरण झाले आहे ?

A. सुमारे 30%
B. सुमारे 40%
C. सुमारे 50%
D. सुमारे 60%
Answer» B. सुमारे 40%


Discussion

No Comment Found

Related MCQs