1.

प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. मुंबई, कल्याण आणि औरंगाबाद या शहरांमध्ये कच-याच्या समस्येने उग्र स्वरुप धारण केल्यामूळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाशी निगडित तांत्रिक बाबींचा ...... करुन मार्ग शोधला पाहिजे. - लोकप्रभा, मार्च एप्रिल 2018

A. काथ्याकूट
B. डोकेफोडी
C. त्याग
D. ऊहापोह
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs