MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
प्रश्नाखाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. मुंबई, कल्याण आणि औरंगाबाद या शहरांमध्ये कच-याच्या समस्येने उग्र स्वरुप धारण केल्यामूळे खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याच्या व्यवस्थापनाशी निगडित तांत्रिक बाबींचा ...... करुन मार्ग शोधला पाहिजे. - लोकप्रभा, मार्च एप्रिल 2018 |
| A. | काथ्याकूट |
| B. | डोकेफोडी |
| C. | त्याग |
| D. | ऊहापोह |
| Answer» E. | |