1.

प्रश्न क्रमांक 126 ते 130 खालील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, तर तोच इसमें शील नसेल तर विद्येच्या शस्त्राने दस-याचा घात करील विद्या ही तलवारीसारखी आहे; परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाच्यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही. परंतु शिकल्यासवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसविण्यासाठी ला" युक्तिवाद असल्याने ख-याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात. लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते; परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचारांची अर्थात शीलाची जोड मिळाली तर तो लबाडी अगर फसवाफसवी करू शकणार नाही आणि म्हणून शिकल्यासवरलेल्या लोकांत शीलाची अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकलेसवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे, हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणून प्रत्येक इसमात प्रथम शील असले पाहिजे. 130.. शिक्षणापेक्षाही लेखकांस कशाची किंमत मोठी वाटते ?

A. चातुर्य व बुद्धी
B. विद्या
C. शस्त्र
D. शील
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs