1.

प्रश्न क्रमांक १११ ते ११५ साठी सूचना : खालील उतारा नीट वाचन त्याखाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. आज आपल्या समाजात धडे व मुंडकी दर दर पडलेली आहेत. धडाला मुंडके नाही व मुडक्याला धड नाही माजपरुष असा मरून पडला आहे. बुद्धिजीवी लोक, डोकेबाज लोक, श्रमजीवी माणसाची कदर करीत नाही: परंतु हे मुंडके धडाजवळ गेल्याशिवाय राष्ट्रात जिवंतपणा उत्पन्न होणार नाही. श्रमजीवी, बुद्धिजीवी एकत्र येऊ टेत बदिजीवी श्रम करू देत व श्रमणान्याला विचाराचा आनंद मिळ दे. असे होईल तो सुदिन. भारतीय संस्कृती कर्ममय आहे. कर्माला प्राधान्य देणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला आळस खपत नाही. या संस्कृतीत कोणतेही सेवाकर्म तुच्छ नाही. कर्माचा महिमा भारतीय संस्कृतीत किती आहे हे जरा पाहा तरी. ती ती कर्माची साधनेसुद्धा आपण पवित्र मानली आहेत. साधनेसुद्धा पवित्र, मग ते कर्म किती पवित्र असेल? 115.राष्ट्राच्या जिवंतपणासाठी काय आवश्यक आहे?

A. डोकेबाज लोक
B. श्रमजीवी-बुद्धिजीवी यांचे ऐक्य
C. समाज-पुरुष यांचे ऐक्य
D. ज्ञानाची प्रतिष्ठा
Answer» C. समाज-पुरुष यांचे ऐक्य


Discussion

No Comment Found

Related MCQs