1.

प्रश्न क्रमांक 111 ते 115 खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक १११ ते ११५ ची उत्तरे लिहा. पंढरपूर हे मराठ्यांचे हृदय आहे. महाराष्ट्र सारस्वताचे विद्यापीठ अजून पंढरपूर हेच आहे. ज्ञानेश्वरांनी या विद्यापीठाला जोडून आळंदीस पहिले महाविद्यालय काढले. ह्यानंतर सासवड, त्र्यंबक, पैठण व देह येथे महाविद्यालये निघाली. ह्या सर्वांचे संमेलन दरसाल- आषाढी-कार्तिकीय- पंढरीस भरत असते. ह्या संमेलनाचा अध्यक्ष श्रीपांडुरंग हा कायमचा ठरलेला आहे. अध्यक्ष नेमण्याची येथे पंचाईत पडत नाही. सर्वसामान्य अध्यक्ष पांडुरंग असून लक्षावधी वारकरी हे मराठी वाङ्मयाचे विद्यार्थी आहेत. ह्यांची जागोजाग भजनमंडळे आहेत. अशा रीतीने ज्या मराठी भाषेचा उत्सव करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत, ती मराठी भाषा राष्ट्रभर अभ्यासली जात आहे. मराठी भाषेचे हृदय म्हणजे वरील संत मंडळींचे ग्रंथ. त्या ग्रंथांचा गर्भ म्हणजे भागवत धर्म. तेव्हा मराठाधर्माचे वळण सांभाळून ग्रंथ करा, पूर्वपरंपराप्राप्त संस्कार कायम ठेवून शास्त्रीय ग्रथ, इतिहास रित्रे वगैरे होऊ द्या, अशी माझी सर्व मराठी ग्रंथकारास सविनय विनंती आहे. मराठी भाषामंदिर हे शातिरसाच घर आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्याचा हा आधार आहे. मराठी भाषा ही ब्रह्मविद्येची कसोटी आहे. इतर रसाना, इतर विषयांना येथे मान आहे; पण ते रस व विषय अध्यात्माचे साम्राज्य कबल करून गरिबीने राहतील, तर तो आहे. 111. मराठ्यांचे हृदय कोणते ?

A. काशी
B. प्रयाग
C. पंढरपूर
D. त्र्यंबकेश्वर
Answer» D. त्र्यंबकेश्वर


Discussion

No Comment Found

Related MCQs