MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
“पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व सांगितले. या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात कसे रूपांतर होईल? पुढील पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा. |
| A. | राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व पंतप्रधानांनी सांगितले. |
| B. | पंतप्रधानांनी सांगितले की, राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे. |
| C. | राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. |
| D. | (4) |
| Answer» C. राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. | |