1.

“पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व सांगितले. या केवलवाक्याचे मिश्रवाक्यात कसे रूपांतर होईल? पुढील पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा.

A. राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व पंतप्रधानांनी सांगितले.
B. पंतप्रधानांनी सांगितले की, राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे.
C. राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.
D. (4)
Answer» C. राष्ट्रीय ऐक्य महत्त्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.


Discussion

No Comment Found

Related MCQs