1.

मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटले होते ? (a) "मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील." (b) "महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र आकाशात चमकत राहतील."(c) "मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे."(r) शंकरराव देव (q) स.का. पाटील (r) मोरारजी देसाई

A. (a) (p), (b) (r), (c) (q)
B. (a) (q), (b) (p), (c) (r)
C. (a) (p), (b) (q), (c) (r)
D. (a) (q), (b) (r), (c) (p)
Answer» D. (a) (q), (b) (r), (c) (p)


Discussion

No Comment Found

Related MCQs