MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईस्तोवर कोणी काय म्हटले होते ? (a) "मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होण्यास माझा शेवटच्या श्वासापर्यंत विरोध राहील." (b) "महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही जोपर्यंत सूर्य व चंद्र आकाशात चमकत राहतील."(c) "मुंबईचे नागरिक महाराष्ट्रात सहभागी होणार नाहीत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे."(r) शंकरराव देव (q) स.का. पाटील (r) मोरारजी देसाई |
| A. | (a) (p), (b) (r), (c) (q) |
| B. | (a) (q), (b) (p), (c) (r) |
| C. | (a) (p), (b) (q), (c) (r) |
| D. | (a) (q), (b) (r), (c) (p) |
| Answer» D. (a) (q), (b) (r), (c) (p) | |