1.

महाराष्ट्रातील काही खेडयांनी ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. या पार्श्वभूमीवर खालील जोडया लावा : (a) राळेगण सिध्दी (अहमदनगर) (b) मेंढा-लेखा (गडचिरोली) (c) बेलखेडा (अमरावती) (d) दारफळ (सोलापूर) उपक्रम (i) आदिवासींचे हक्क (ii) सामुदायिक अन्नधान्य अधिकोष (iii) ग्राम-स्वयंपूर्णता (iv) कुपोषण-मुक्ती

A. (a) - (i), (b) - (ii), (c) - (iii), (d) - (iv)
B. (a) - (iii), (b) - (i), (c) - (iv), (d) - (ii)
C. (a) - (ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii)
D. (a) - (iv), (b) - (i), (c) - (iii), (d) - (ii)
Answer» C. (a) - (ii), (b) - (iv), (c) - (i), (d) - (iii)


Discussion

No Comment Found

Related MCQs