MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.अ] भारतातील पहिला रेशीम उद्योग हावडा येथे १८३२ मध्ये चालू झाला.ब] भारत जगाच्या २६% रेशीम उत्पादन करते. |
| A. | फक्त अ |
| B. | फक्त ब |
| C. | दोन्ही योग्य |
| D. | दोन्ही अयोग्य |
| Answer» B. फक्त ब | |