MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा. विधान (a) : ग्रामीण-शहरी स्थानांतर हे भारतीय लोकसंख्येच्या वैशिष्टय आहे. विधान (b) : ग्रामीण भागातून स्थानांतरचे मुख्यकारण रोजगार आहे. |
| A. | विधान (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत आणि विधान (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण/कारण आहे. |
| B. | विधान (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत आणि विधान (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण/कारण नाही. |
| C. | विधान (a) बरोबर आहे व विधान (b) चूक आहे |
| D. | विधान (a) चूक आहे व विधान (b) बरोबर आहे |
| Answer» E. | |