1.

खालील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा. विधान (a) : ग्रामीण-शहरी स्थानांतर हे भारतीय लोकसंख्येच्या वैशिष्टय आहे. विधान (b) : ग्रामीण भागातून स्थानांतरचे मुख्यकारण रोजगार आहे.

A. विधान (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत आणि विधान (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण/कारण आहे.
B. विधान (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत आणि विधान (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण/कारण नाही.
C. विधान (a) बरोबर आहे व विधान (b) चूक आहे
D. विधान (a) चूक आहे व विधान (b) बरोबर आहे
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs