MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वात जुना लिखित पुरावा. इ.स. पूर्व 250 सालातील असून तो ग्रीकांनी जुना लिखित पुरावा. इ.स. पूर्व 250 सालातील असून तो ग्रीकांनी नोंदवला आहे. इ.स.पूर्व च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने 1343 पर्यंत मुबईवर राज्य केले. एलिफंटा गुंफा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. त्यानंतर पोर्तुगीज व ब्रिटिशांनी मुंबईवर राज्य केले. इंग्रजांना मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली व त्यांनीच तिला सात बेटांच्या ऐवजी एका शहरात परिवर्तित केले. मुंबईमध्ये कोळी समाजातील लोक हे मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. भारतातील 40 प्राप्तिकर, 20 केद्रिय कर, 60 आयात कर, परदेश व्यापार आणि 40 अब्ज रुपये व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत आहेत. 1980 पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रश्न : मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून का ओळखली जाते? |
| A. | येथील चित्रपटसृष्टीकडून देशाला खूप पैसा मिळतो |
| B. | येथे खुप उद्योग धंदे आहेल. |
| C. | देशातील सर्वात जास्त करसंकलन एकट्या मुंबईतून होते |
| D. | मुंबई सगळ्यांना रोजगार मिळवून देते |
| Answer» D. मुंबई सगळ्यांना रोजगार मिळवून देते | |