1.

खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या, भारतीय लोक नदीला मातेसमम्न मानतात. गोदावरी ही भार दस-या क्रमांकाची महत्त्वाची महत्त्वाची नदी आहे. गोदावरी उगम पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी येथे झाला, गोदावरी ही गेगेची आद्य बहीण आहे. भागीरथी गंगा | 29. पृथ्वीवर अवतरण्याच्या अगोदर गोदावरीचा उगम झाला होता. त्यामुळे तिला दक्षिण गंगा नावानेही ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर पासून पूढे वाहताना गोदावरीचा प्रवाह गुप्त होतो. 20-25 किमीचा प्रवास करुन गोदावरी नाशिक शहरात प्रवेश करते. महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नाशिक, औरंगाबाद, परभणी बीड, नांदेड या | 30, जिल्ह्यातून वाहत जवळ-जवळ 950 किमीचा प्रवास करुन आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. इंद्रावती, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, प्राणहिता, दारणा, प्रवरा या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. | 31 गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी व जीवनदायिनी आहे. गोदावरी खो-याने महाराष्ट्राचे 50 हून अधिक क्षेत्र व्यापले आहे आणि त्यास सुजलाम-सुफलाम केले आहे. गोदावरीच्या खो-यात काही दिवसापूर्वी खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. एकूणच धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्ट्या गोदामाईचे विशेष स्थान आहे. प्रश्नः उतारा वाचून सांगा की गोदावरी चा प्रवाह कुठे गुप्त होते?

A. नाशिकजवळ
B. नांदेडजवळ
C. त्र्यंबकेश्वरजवळ
D. औरंगाबादजवळ
Answer» D. औरंगाबादजवळ


Discussion

No Comment Found

Related MCQs