MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या, भारतीय लोक नदीला मातेसमम्न मानतात. गोदावरी ही भार दस-या क्रमांकाची महत्त्वाची महत्त्वाची नदी आहे. गोदावरी उगम पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी येथे झाला, गोदावरी ही गेगेची आद्य बहीण आहे. भागीरथी गंगा | 29. पृथ्वीवर अवतरण्याच्या अगोदर गोदावरीचा उगम झाला होता. त्यामुळे तिला दक्षिण गंगा नावानेही ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर पासून पूढे वाहताना गोदावरीचा प्रवाह गुप्त होतो. 20-25 किमीचा प्रवास करुन गोदावरी नाशिक शहरात प्रवेश करते. महाराष्ट्रामधून वाहतांना गोदावरी नाशिक, औरंगाबाद, परभणी बीड, नांदेड या | 30, जिल्ह्यातून वाहत जवळ-जवळ 950 किमीचा प्रवास करुन आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश करते. इंद्रावती, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, प्राणहिता, दारणा, प्रवरा या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. | 31 गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी व जीवनदायिनी आहे. गोदावरी खो-याने महाराष्ट्राचे 50 हून अधिक क्षेत्र व्यापले आहे आणि त्यास सुजलाम-सुफलाम केले आहे. गोदावरीच्या खो-यात काही दिवसापूर्वी खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. एकूणच धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्ट्या गोदामाईचे विशेष स्थान आहे. प्रश्नः उतारा वाचून सांगा की गोदावरी चा प्रवाह कुठे गुप्त होते? |
| A. | नाशिकजवळ |
| B. | नांदेडजवळ |
| C. | त्र्यंबकेश्वरजवळ |
| D. | औरंगाबादजवळ |
| Answer» D. औरंगाबादजवळ | |