1.

खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. दैनंदिन जगण्यातून बदल, रुचिपालट, लोकांना एकत्र येण्याचे निमित्त म्हणून अधूनमधून सणसमारंभ केले जातात. सण साजरे करण्याची ही कारणे कायम राहिली असली, तरी साजरी करणामागचा विचार मात्र बदलला आहे. भारतीय सणवार विचारपूर्वक पाहले; तर लक्षारत येते की प्रत्येक सण हा निसर्गातील बदलाशी संबंधित आहे. ऋतूबदल, त्यानुसार बदलणारी खाद्यपदार्थांची उपलब्धता, आरोग्यावर होणारे परिणाम या बाबी लक्षात घेऊन सणवार आणि ते साजरा करण्याच्या पद्धती ठरल्या आहेत. या पद्धती आजही यथाशक्ती पाळल्या जाताना दिसतात, पण त्यामागचा निसर्गातील बदलांच्यापर्श्वभूमीवर आपल्या जीवनशैलीकडे जाणीवपूर्वक पाहण्याबाबतचा मूळ विचार मात्र गळून गेला आहे. मकरसंक्रांतीला बाजरीची भाकरी, तिळगूळ करण्याची पद्धत आहे. त्या त्या ऋतूत ठराविक धान्य, वनस्पती आरोग्यदायी उरतात म्हणून त्या आहारात असाव्यात, अशी आठवण करुन देणाच्या या पद्धती आहेत. मात्र, आता त्या केवळ प्रतीकात्मक उरल्या आहेत. विशेष म्हणजे भारतीय संस्कृती ही आजपर्यंत टिकून आहे, त्याचे सर्वात जास्त श्रेय येथील सण, समारंभ आणि उत्सवांनाच आहे कारण यांत परंपरा आणि मानवी मूल्ये आहेत व व्यक्ती आणि जाये न हटगा। नाते आहे. तसेच माणसामाणसांना सर्व प्रकारों भेद टिम बंधूभाव व राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी साजिE, अभिसरणासाठी, विचार- अनुभवाची देवाणघेवाण करपाठ या सण-उत्सवांचा उपयोग होतो. प्रश्न : सण साजरे करण्यामागे मूळ विचार कोणत होत /

A. सर्व प्रकारचे भेद विसरुन बंधुभाव व राष्ट्रीय एकात्ता साध्य करणे,
B. विचार- अनुभवाची देवाणघेवाण करणे
C. सामाजिक अभिसरणासाठी
D. निसर्गातील बदलानुसार आपल्या जीवनशैलीकडे जावट पाहण्यासाठी
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs