MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या . एक परिपूर्ण, वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्य संस्कृती असलेला आपला देश हा जगाच्या पाठीवर एक मात्र आहे. खाद्य संस्कृतीच्या बाबतीत आहाराचा आणि शरीराचा, आहराचा आणि मनाचा आहाराचा आणि चित्त वृत्तीचा संबंध असतो. हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षापूर्वी लिहुन ठेवलंय. तुम्ही खाता त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्त्व घडतं. माणसाच्या आहारावर बुद्धीमत्ता, त्याचा स्वभाव आणि शारीरिक क्षमता अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त करणे या दोन्ही गोष्टी आहाराच्याच आधीन आहेत. समाजातील आहार निरीक्षणाद्वारे, महाराष्ट्रीयन आहार सर्वात योग्य व संतुलित आहार आहे हे सिध्द झालय. ऋतू, हवामान आणि सणावाराला अनुसरूनच येथील लोकांच्या खाण्या पिण्याच्या सवयी होत्या. वेगवेगळया रुढी, परंपरा पूजा पाठ यांना खाण्याचे नियम त्याकाळी जोडले गेले म्हणून ते पाळले तरी जात होते. पानांत पोळी, भात, वरण, भाजी, कोशिंबीर, दही व फळे हे सर्व वाढायच्या पद्धती मागेही चांगलाच विचार दडलेला आहे तो म्हणजे गोड, तिखट, आंबट, खारट, कडू, तुरट अशा षडरसांनी परिपूर्ण आपला आहार असावा.पूर्वी जे पहिल्या वाढीत ताटात येई ते सर्व खाण्याचा नियम होता. त्यामुळे संतुलित भोजनाचा मुलाबाळांना ही फायदा होत असे. प्रश्न: आपल्या पूर्वजांनी आहाराचा संबंध कोणत्या गोष्टीशी सांगितला आहे? |
| A. | शरीर, मन आणि संस्कती |
| B. | स्वभाव, शरीर व प्रेम |
| C. | चित्तवृत्ती स्वभाव आणि वाढ |
| D. | चित्तवृत्ती स्वभाव आणि वाढ |
| Answer» B. स्वभाव, शरीर व प्रेम | |