MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून त्याखालील ९१ ते ९५ प्रश्नांची उत्तरे द्या. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या विवेकानंदांच्या योजनेत व्यक्तिमत्त्वाचा विकास' ही मध्यवर्ती कल्पना होती. त्यांच्या स्वत:च्या प्रांतामध्ये, बंगालमध्ये, तरुणांना उद्देशून ते म्हणाले : | ‘पैसे असणा-या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाह नका. जगातली सर्व महान आणि प्रचंड कामे गरिबांनीच केली आहेत.... तुम्ही गरीब आहात म्हणूनच तुम्ही काम कराल. तुमच्याकडे काहीच नाही म्हणूनच तुम्ही प्रामाणिक राहाल.' ‘माझ्या मुलांनो, गरीब, अज्ञानी आणि पददलितांबद्दल तुम्हाला काहीतरी वाटू द्या. हृदयाचे ठोके थांबून | जाईपर्यंत, मेंदू चक्रावून जाईपर्यंत आणि आपण आता वेडे होऊ असे तुम्हाला वाटेपर्यंत तुम्हाला गरिबांबद्दल | सद्भावना वाटू द्या.... संघर्ष करा, संघर्ष करा हेच गेली दहा वर्षे माझे बोधवाक्य होते, आणि आजही मी म्हणतो संघर्ष करा. जेव्हा सगळीकडे अंधार होता तेव्हा मी म्हणत असे संघर्ष करा. आता प्रकाशाची प्रभा फाकू लागली तरीही मी म्हणतो संघर्ष करा. माझ्या बाळांनो, कसलीही भीती बाळगू नका....' | ‘वृद्धीसाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य. ज्याप्रमाणे विचार करण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य माणसाला लागते त्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर प्रत्येक बाबतीत माणसाला स्वातंत्र्य असायला हवे....' | 93.वरील उता-यात विवेकानंदानी युवकांना कोणते आवाहन केले आहे ? |
| A. | संघर्षापासून दूर राहा. |
| B. | सतत संघर्ष करा. |
| C. | संघर्षापासून सावध असा. |
| D. | संघर्षाला घाबरून राहा. |
| Answer» C. संघर्षापासून सावध असा. | |