MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील बाबींचा विचार करा. (a) राष्ट्रीय साक्षरता मोहीम आता साक्षर भारत म्हणून ओळखली जाते. (b) प्रमुख भर प्रौढ साक्षरतेवर आहे. (c) प्रधान लक्ष्ा 15 वर्षावरील प्रौढ गटाच्या कार्यान्वित (functional) साक्षरतेवर आहे. (d) व्यावसायमिक कार्यक्रमांपेक्षा मुळ शैक्षणिक कार्यक्रमांवर अधिक भर देणे हे सहउद्दिष्ट आहे. - वरील कोणती विधाने बरोबर आहेत ? |
| A. | (a) आणि (b) |
| B. | (b) आणि (c) |
| C. | (c) आणि (d) |
| D. | (a) आणि (c) |
| Answer» E. | |