1.

‘गाव जळाला, मारुती गावा निराळा' या म्हणीचा अर्थ द्या.

A. दुस-याचे नुकसान करून नामानिराळा राहणे.
B. गावावर संकट आले, तरी देव धावला नाही.
C. दुस-यांवर कुरघोडी करणारेच सुखी असतात.
D. दुष्ट कृत्य करणारे सहीसलामत सुटतात.
Answer» B. गावावर संकट आले, तरी देव धावला नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs