MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा.अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले,कारण म्हणतात ना .......... |
| A. | शेंडी तुटो वा पारंबी तुटो |
| B. | शिर सलामते तर पगडी पचास |
| C. | पदरी पडले पवित्र झाले |
| D. | वळणाचे पाणी वळणावरच जाणार |
| Answer» C. पदरी पडले पवित्र झाले | |