1.

गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा.अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले,कारण म्हणतात ना ..........

A. शेंडी तुटो वा पारंबी तुटो
B. शिर सलामते तर पगडी पचास
C. पदरी पडले पवित्र झाले
D. वळणाचे पाणी वळणावरच जाणार
Answer» C. पदरी पडले पवित्र झाले


Discussion

No Comment Found

Related MCQs