MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. पण तरीही त्यांनी स्वत:ला सावरले; कारण, म्हणतात ना .... |
| A. | शेंडी तुटो वा पारंबी तुटो. |
| B. | शिर सलामत तर पगडी पचास. |
| C. | पदरी पडले पवित्र झाले. |
| D. | वळणाचे पाणी वळणावरच जाणार. |
| Answer» C. पदरी पडले पवित्र झाले. | |