1.

एका एकदिवशीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरीत 40 षटकांमध्ये धावांची किमान सरासरी किती असावी?

A. 6.25
B. 6.5
C. 6.75
D. 7
Answer» B. 6.5


Discussion

No Comment Found

Related MCQs