MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केले होते ? "स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदा-या पार पाडतांना त्यांचा क्रम, वेळ, ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळीक दिली नाही तर ती आपल्या जबाबदा-यांच्या ओझ्याखाली दबून जाईल." |
| A. | मूलभूत हक्क |
| B. | सांघिक कार्यकारी मंडळाचे अधिकार |
| C. | राज्य धोरणांची निदेशक तत्वे |
| D. | नियोजन आयोग |
| Answer» D. नियोजन आयोग | |