1.

चित्तोड पडले तरी मेवाडया अकरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगचा मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने....... या राजपूत सरदारास राणाप्रतापच्या पारिपत्यासाठी पाठवले.

A. राजा मानसिंग
B. राजा भगवानदास
C. राजा भारमल
D. राजा कल्याणमल
Answer» B. राजा भगवानदास


Discussion

No Comment Found

Related MCQs