1.

भारतीय संविधान (पहिली सुधारणा) कायदा 1950 कशासाठी आहे. (a) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध (b) व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष (c) लोकसभेतील प्रतिनिधित्व पुर्ननिर्धारित केले गेले (d) राज्यांकरिता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला. पर्यायी उत्तरे :

A. (a) आणि (b)
B. (c) आणि (d)
C. (b) आणि (c)
D. (a) आणि (c)
Answer» B. (c) आणि (d)


Discussion

No Comment Found

Related MCQs