1.

भारतीय राज्यघटनेत 52 वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली ? अ. पक्षांतराला आळा घालणे. ब. मतदाराची वयोमर्या ठरविणे. क. निर्वाचन प्रक्रियेत बदल करणे ड. निवडणुक आयोग बहु सदस्यी करणे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.

A. फक्त अ
B. अ,ब
C. अ,ब,क
D. अ, ब,ड
Answer» B. अ,ब


Discussion

No Comment Found

Related MCQs