1.

भारतात दरवर्षी लक्षावधी बालके मृत्युमूखी पडतात आणि अपंग बनतात, कारण : (a) कुपोषण प्रतिबंधापासून अ-संरक्षण (b) लसीकरण न करणे (c) भृण-हत्या प्रतिबंधापासून अ-संरक्षण वरील पैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहेत.

A. (a) आणि (b) फक्त
B. (a) फक्त
C. (a), (b) आणि (c) फक्त
D. (d) फक्त
Answer» C. (a), (b) आणि (c) फक्त


Discussion

No Comment Found

Related MCQs