1.

भारताला बलवान बनविण्याचा र्काक्रम समजावून सांगतांना गांधी हाताची पाच बोटे दाखवित असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणती गोष्ट दर्शवित असे ?

A. सुतकताई, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारु किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू - मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता
B. स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारु किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू - मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता
C. सुतकताई, सर्वांकरीता शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि हिंदू - मुस्लीम स्नेहभाव
D. मूलभूत शिक्षण, शेती, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि स्त्रियांकरिता समानता
Answer» B. स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारु किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू - मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता


Discussion

No Comment Found

Related MCQs