MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारताला बलवान बनविण्याचा र्काक्रम समजावून सांगतांना गांधी हाताची पाच बोटे दाखवित असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणती गोष्ट दर्शवित असे ? |
| A. | सुतकताई, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारु किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू - मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता |
| B. | स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारु किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू - मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता |
| C. | सुतकताई, सर्वांकरीता शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि हिंदू - मुस्लीम स्नेहभाव |
| D. | मूलभूत शिक्षण, शेती, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि स्त्रियांकरिता समानता |
| Answer» B. स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारु किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू - मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता | |