MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारताच्या राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत ? (a) दोन किंवा अधिक राज्य एकत्रित करुन नव्या राज्याची निर्मिती करता येते. (b) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. (c) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणुन रुपांतरीत करता येईल. (d) संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करु शकते. पर्यायी उत्तरे : |
| A. | (c),(d) |
| B. | (b),(c),(d) |
| C. | (a),(d) |
| D. | (b),(d) |
| Answer» E. | |