1.

असे म्हंटले जाते की पंजाब, हरीयाणा, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्रा व तामिळनाडू सारख्या राज्यात गरीबी कमी झाली आहे ? जोडया लावा List A(a) पंजाब, हरीयाणा (b) केरळ (c) पश्चिम बंगाल (d) आंध्रा, तामिळनाडू List B(i) उच्च कृषी वाढ दर (ii) जमीन सुधारणा योजना (iii) मानवी संसाधन विकास (iv) कुशल खाद्य धान्याचे जन वितरण

A. (a) - (i), (b) - (ii), (c) - (iv), (d) - (iii)
B. (a) - (i), (b) - (iii), (c) - (ii), (d) - (iv)
C. (a) - (i), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (ii)
D. (a) - (i), (b) - (iii), (c) - (iv), (d) - (ii)
Answer» C. (a) - (i), (b) - (iv), (c) - (iii), (d) - (ii)


Discussion

No Comment Found

Related MCQs