MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार विशेष कायदा का अंमलात आणला गेला? (a) तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 पुरेसा वाटत नव्हता म्हणून.(b) भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतूदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून. वरील दोन विधांनातील कोणते योग्य आहे? |
| A. | फक्त (a) आणि (b) नाही |
| B. | फक्त (b) आणि (a) नाही |
| C. | (a) आणि (b) दोन्ही |
| D. | न (a) व ना (b) |
| Answer» D. न (a) व ना (b) | |