1.

126 ते 130 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. गोखले आणि गांधी या दोघांत एक प्रकारचे अद्वैत असूनही त्यांच्या स्वभावात भिन्नता होती. गोखले घटनावादी होते. गांधीजी असहकारवादी व सत्याग्रही होते. गोखले कायद्याची चौकट सोडत नव्हते. गांधीजी प्रसंगी ती मोडत होते. महात्माजीं पाश्चिमात्य संस्कृती, विज्ञान आणि शिक्षणपद्धती यांचा पुरस्कार करू शकत नव्हते. गोखले हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते व पश्चिमेकडच्या ग्राह्य गोष्टींचा आनंदाने अंगीकार करणारे होते. रानड्याप्रमाणे गोखल्यांनाही भारताचा इंग्रजांशी आलेला संबंध हा दैवयोग वाटत होता. गांधींना या योगायोगात देशाचे दुर्दैव दडलेले दिसले. गांधीजी इंग्रजांना हद्दपार करू इच्छित होते. गोखले त्यांच्या सहयोगकक्षेत राहू इच्छित होते. दोघांनाही आपापले वेगळेपण होते, आगळेपण होते. तरीही त्यांच्यात गुरु-शिष्याचे नाते होते. नामदार गोखले हे एक विचारवंत होते. त्यांची सत्यनिष्ठा पाहन महात्माजी त्यांच्याकडे आकर्षित झाले.अंगीकार करण' म्हणजे

A. प्रतिकार करणे
B. स्वीकार करणे
C. विरोध करणे
D. त्याग करणे
Answer» D. त्याग करणे


Discussion

No Comment Found

Related MCQs