1.

1 एप्रिल 2010 पासून भारत सरकारने मुलांचे मुक्त आणि सक्तिचे शिक्षण कायदयाव्दारे पुढील तरतुदी केल्या आहेत. (a) 5 वर्षाच्या आत परिसरात शाळा स्थापित करणे. (b) 5 वर्षाच्या आत शिक्षक-विदयार्थी प्रमाणानुसार शिक्षकांची नियुक्ती करणे. (c) अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षाच्या आत प्रशिक्षण देणे. (d) आरोग्य सुविधा पुरविणे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

A. (a), (b) आणि (c)
B. (b) आणि (c)
C. फक्त (c)
D. सर्व बरोबर
Answer» D. सर्व बरोबर


Discussion

No Comment Found

Related MCQs