

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
विधान अ - बलबंतराय मेहता समितीने पंचायत समितीस जास्त अधिकार प्रदान करून जिल्हा परिषदेस सामन्व्य्कारी संस्था म्हणून स्थान दिले.विधान ब-ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद या बळवंतराय मेहता समितीने सुचविलेल्या त्रिस्तरीय रचनेस पंडित नेहरूंनी 'पंचायतराज' असे नाव दिले. |
A. | अ बरोबर, ब चूक |
B. | अ चूक, ब बरोबर |
C. | दोन्ही विधाने बरोबर. |
D. | दोन्ही विधाने चूक |
Answer» D. दोन्ही विधाने चूक | |