1.

विधान अ - भारताच्या पूर्व किनारपटीपेक्षा पश्चिम किनार पट्टीवर नैसर्गिक बंदरांची संख्या अधिक आहे. विधान ब - भारताची पश्चिम किनारपट्टी हि दंतुर किनारपट्टी होय .

A. अ व ब दोन्ही विधाने बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण होय .
B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही
C. अ चूक व ब बरोबर
D. अ बरोबर व ब चूक
Answer» B. विधान अ व ब दोन्ही बरोबर आहेत परंतु ब हे अ चे योग्य कारण नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs