MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
विधान अ] १९४२मध्ये हैद्राबादमधील तेलंगणा येथे शेतकयांमध्ये असंतोष पसरला. स्पष्टीकरण ब] १९४२ सालच्या भारत छोडो आंदोलनाचा तो परिणाम होता. |
| A. | फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. |
| B. | फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. |
| C. | अ बरोबर आणि ब चूक |
| D. | अ चूक आणि ब बरोबर |
| Answer» C. अ बरोबर आणि ब चूक | |