

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
स्वदेशी चळवळीदरम्यान जहाल कालखंडाबाबतीतील चुकीचे विधान कोणते ? |
A. | बरिसालमधील मुस्लीम शेतकऱ्यांच्या लढ्याचे नेतृत्व लियाकत हुसेन यांनी केले. |
B. | १८९८ मध्ये सतीशचंद्र मुखर्जी यांनी राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केली. |
C. | बंगाल नॅशनल कॉलेजची १९०६ मध्ये स्थापना झाली.त्याचे प्राचार्य अरविंद घोष होते. |
D. | टागोरांनी आत्मशक्ती पंथाचा पुरस्कार केला.खेड्यांचे सामाजिक आणि आर्थिक पुनरुत्थान हा त्याचा मुख्य उद्देश होता . |
Answer» B. १८९८ मध्ये सतीशचंद्र मुखर्जी यांनी राष्ट्रीय शिक्षणाची योजना तयार केली. | |