MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
सप्टेंबर १७६० मध्ये मीर कासीम आणि इंग्रजांमध्ये तह झाला. त्यासंबंधी अयोग्य विधान निवडा? |
| A. | कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल मात्र अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही. |
| B. | सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीला ९०% भागीदारी दिली जाईल. |
| C. | मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे. |
| D. | कंपनीचे शत्रू-मित्र मीर कासीम आपले शत्रू-मित्र मानील. |
| Answer» C. मीर कासीमने कंपनीला बरदान, मिदनापूर व चितगाव हे जिल्हे द्यावे. | |