MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
सन 2011 च्या शिरगणती अहवालानुसार खालीलपौकी कोणते विधान असत्य आहे. |
| A. | महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे |
| B. | सपर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणत: 9% आहे. |
| C. | देशातील लोकसख्यामध्ये सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे |
| D. | बाल लिंग प्रमाणाबाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे |
| Answer» B. सपर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणत: 9% आहे. | |