1.

सम्राट बहादूर शहा व नानासाहेब हे १८५७ च्या उठावातील मुख्य आधारस्तंभ किंवा केंद्रीय व्यक्ती मानल्या जातात कारण-

A. दोघेही मोठ्या प्रदेशांचे राजे होते.
B. दोघानाही जास्त अनुभव व आदर प्राप्त होता.
C. दोघेही हिंदू व मुस्लिमांचे नेते म्हणून मान्य होते.
D. दोघेही भारतातील मोठ्या सुप्रसिध्द राज्यांचे मुघल व पेशवे वारसदार होते.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs